पोस्ट्स

व्हँलेंटाईन डे ऐवजी साजरा होणार AHA डे ! १४ फेब्रुवारी २०१९ ला AHA डे म्हणजे नेमके काय ? न्यूज मसालाच्या रसिकांसाठी दिनानाथजी यांचा खास व्रुत्तांत वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!! ५०००० वाचकांचा टप्पा पार करीत असतांना न्यूज मसाला कडून सर्वांचे आभार व सर्वांना विजयादशमी (दसरा) च्या सुवर्णमयी शुभेच्छा !!!!!

इमेज
दीनानाथजी [ मनोरंजन  प्रतिनिधी ]  सचिन पिळगांवकर दिग्दर्शित  ‘अशीही आशिकी’ च्या निमित्ताने नवीन वर्षात ‘व्हॅलेन्टाईन डे’ ऐवजी साजरा होणार ‘AHA’ डे !         अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले सचिन पिळगांवकर यांनी त्यांच्या ६०व्या वाढदिवसाला प्रेक्षकांसाठी एक खास भेट म्हणून त्यांच्या नवीन चित्रपटाची घोषणा केली होती आणि खास सरप्राईज ठरलेला तो मराठी चित्रपट म्हणजेच  ‘अशी हीआशिकी’. चित्रपटाचे नाव जाणून घेतल्यावर या चित्रपटातील कलाकार कोण हे जाणून घेण्याविषयी प्रेक्षकांची कुतूहलता वाढली. चित्रपटाचे नावंच इतके यंग आणि हटके आहे की या चित्रपटासाठी कलाकारांची निवड पण तितकीच हटके असणार. तर ‘अशी हीआशिकी’ मध्ये  अभिनय लक्ष्मीकांत बेर्डे युथफूल हिरोची भूमिका साकारणार आहे. आता अभिनयची हिरोईन कोण ? हे देखील प्रेक्षकांसाठी सुंदर सरप्राईज असेल. पण प्रेमाच्या महिन्यात अर्थात १४ फेब्रुवारीला प्रेमाचे नवे रंग, नवा अर्थ घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येतेय ‘अशी हीआशिकी’ ‘        अशी ही आशिकी’ च्या निमित्ताने तब्बल पाच वर्षांनी सचिन पिळगांवकर पुन्हा एकदा दिग्दर्शकाच्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येत आहे.दिग्दर्शनासह

श्यामभाऊ जांबोलीकरांच्या कार्याची कुष्ठरोगी दिन दलित सेवा संघाकडून दखल ! राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित !! आमचे मित्र तथा न्यूज मसालावर प्रेम करणारे जांबोलीकरांचे अभिनंदनाच्या सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
श्यामभाऊ जांबोलीकर राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित !!         ठाणे (प्र)::- महाराष्ट्र तेज न्यूजचे मुख्य संपादक , दैनिक लोकमंथन चे ठाणे जिल्हा प्रतिनिधी , आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष , प्रहार जनशक्ती पक्षाचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष  श्यामभाऊ जांबोलीकर यांनी केलेल्या सामाजिक कार्याची व ए . जे . एफ . सी पत्रकार मित्र संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी सतत कार्यरत असल्याची दखल घेत पत्रकार उत्कर्ष समिती , कुष्ठरोगी दिन दलित सेवा संघ आणि सा. कुष्ठमित्र यांच्या संयुक्तविद्यमाने दि. ०७ आक्टों,  रोजी पार पडलेल्या " कस्तुरी महिला भुषण स्व.सौ.निराताई चिंतामण म्हात्रे स्मृती राज्यस्तरीय सामाजिक पुरस्कार सोहळ्यात पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.        याप्रसंगी डॉ. अशोक म्हात्रे ( अध्यक्ष पत्रकार उत्कर्ष समिती ) व अविनाश चिंतामण म्हात्रे ( कार्यकारी अध्यक्ष पत्रकार उत्कर्ष समिती ) , सुंदर डांगे, रजनी सोनवणे आदी उपस्थित होते, पुरस्काराबद्दल  श्यामभाऊ जांबोलीकर यांचे व संयोजकांनी केलेली सार्थ निवड याबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात

दीघ्या तुझा पोलीसांवर भरवसा हाय काय ? न्यूज मसालाच्या रसिकांसाठी खास दीनानाथजी यांजकडून, उत्तरासाठी खालील लिंकवर क्लिक करा अथवा १८ आक्टोंबरला येतोच आहे !!!

इमेज
दीनानाथजी यांजकडून [ मनोरंजन प्रतिनिधी ]   ‘मी शिवाजी पार्क’ मध्ये‘भरवसा हाय काय…’ गाण्याची धमाल             पूर्वीच्या काळी जशी नॉन फिल्मी कॅसेट्स किंवा रेकार्ड्समध्ये गाजलेली काही गाणी सिनेमातही ऐकायला मिळायची. आजही ती परंपरा सुरू आहे. केवळ माध्यमं बददली आहेत. आजच्या काळात यूट्युबवर गाजलेली काही गाणी सिनेमांच्या माध्यमांतून घराघरात लोकप्रिय होत आहेत. दिग्दर्शक महेश वामन मांजरेकर यांच्या‘मी शिवाजी पार्क’ या सिनेमातही असंच एक गाजलेलं गाणं ऐकायला मिळणार आहे. सोशल मीडियासह सर्वच ठिकाणी लोकप्रिय झालेल्या ‘सोनू तुझा माझ्यावर भरवसा नाय काय’  या गाजलेल्या गाण्याचं विडंबन ‘मी शिवाजी पार्क’ या चित्रपटात पहायला मिळणार आहे. ‘गौरी पिक्चर्स प्रोडक्शन’ व ‘महेश मांजरेकर मूव्हीज’चा ‘मी शिवाजी पार्क’ हा चित्रपट येत्या १८ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.          ‘सोनू तुझा माझ्यावर भरवसा नाय काय’या गाण्याचं महानगर पालिकेच्या कारभारावर भाष्य करणारं विडंबनही खूप गाजलं. प्रसिद्ध गीतकार श्रीरंग गोडबोले यांनी आता या गाण्याचं आणखी एक विडंबन केलं आहे. ‘मी शिवाजी पार्क’ या चित्रपटासाठी श्रीरंग गोडबोल

रूग्णालयांनी जर हा फंडा वापरला तर !! रूग्णांनाही नक्कीच आराम मिळेल !!! सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

इमेज
महाराष्ट्रातील रूग्णालयांनी जर हा फंडा वापरला तर !!! अहमदाबादमधील एका रूग्णालयाने रूग्णाला भेटायला येणाऱ्यांवर शुल्क आकारणी सुरू केली अन् रूग्णांना आराम मिळू लागला !!! वरील बातमी सत्य असत्याच्या तराजूत टाकण्याची आवश्यकता नाही, मात्र तिच्यातील मतीतार्थ वाखाणण्याजोगा असल्याने सामाजिक गरज यांसाठी हा प्रपंच न्यूज मसाला कडून मांडण्याचा प्रयत्न करीत आहे, महाराष्ट्रातील रूग्णालयांनीही हा फंडा वापरल्यास याचे दुष्परिणाम कदाचित शुन्य राहतील पण रूग्णालयांवरील वाढत्या हल्ल्यांनाही आळा बसेल तसेच रूग्णाच्या बीलांस हातभार लागेल.       ऐकीव बातमीचा सविस्तर मतितार्थ असा आहे की, रूग्णाला भेटायला येणाऱ्यांच्या संख्येने रूग्णालयांवर येणारा ताण असह्य होत असल्याच्या तसेच वादविवाद घडून हल्ले होतात यांवर नियंत्रणासाठी भेटायला येणाऱ्यांना ५०/१०० रूपये शुल्क आकारायचे व ते रूग्णाच्या बीलातून वजा करायचे, याचे दोन फायदे प्रथमदर्शनी दिसुन येतात, की भेटणाऱ्यांच्या संख्येला लगाम लागेल जेणेकरून वादविवादाचे प्रसंग घडणार नाहीत, व रूग्णाच्या बीलाला हातभार लागून रूग्णालयाचे बील वसुलीलाही त्रास होणार नाही तसेच रूग्णाच्य

२३ सप्टें.१७ व ७ जाने. १८ च्या बातम्या, जिल्हा परिषद प्रशासन झोपले काय ? काल दि. २१ रोजी पदाधिकारी दालन परीसर पुन्हा आगीच्या कचाट्यात !! कालच्या आगीची बातमी ऐवजी न्यूज मसालाच्या पुर्वी प्रकाशित झालेल्या बातम्या खास प्रशासनाच्या नाकर्तेपणावर शिक्कामोर्तब करीत आहेत !!!!

इमेज
२३ सप्टेंबर २०१७ ची न्यूज मसालाची बातमी !    नासिक जिल्हा परिषद आग लागण्यापासून वाचली तर चंद्रपूर जिल्हा परिषद आगीत होरपळली !!!  चंद्रपूर जिल्हा  परिषद अध्यक्षांच्या केबिन जवळ आग लागली असता आग विझविण्यासााठी फायर ब्रिगेड च्या गाड्या घटना स्थळी दाखल झाल्यानंतर आग विझवण्याचे काम सुरू झाले. चंद्रपूर जिल्हा परिषदेत आग लागण्याचे  नेमके कारण कोणते  हे अद्याप समजू शकलेलं नाही.     नासिक जिल्हा परिषदेतही आग लागण्याची घटना आज घडली असती तर मोठा अनर्थ घडला असता,* नासिक जिल्हा परिषदेतही सभापती दालनांकडे जाणाऱ्या दरवाज्याच्या वरती असलेल्या विद्युत पेटीत शाँर्टसर्किट झाल्याने विद्युत प्रवाह लोखंडी जाळीच्या दरवाजात आला होता. यापूर्वीही तेथे शाँर्टसर्किट झाल्याने धुराचे लोळ उठले होते. मोठी आग लागल्यास सर्व सभापतींचे दालनांना धोका निर्माण होऊन जिवीतहानीही होऊ शकते कारण आग लागल्यास बाहेर पडण्याकरीता कोणताही मार्ग उपलब्ध नाही, याची जाणीव सहा महिन्यापूर्वी झाली असतांनाही आजच्या प्रकाराने त्यात भर टाकली गेली, सदर घटनेवेळी सदस्या भारती पवारही उपस्थित होत्या , त्यांनी याबाबत यापूर्वी हा विषय प्रखरतेने म

"मोठी तिची सावली" पुस्तकाची धोषणा ! गानसम्राज्ञीचे ९० व्या वर्षात पदार्पण !! २८ सप्टेंबरला लोकसभा अध्यक्षांच्या हस्ते प्रकाशन सोहळ्याबाबत, न्यूज मसालाच्या रसिकांसाठी खास दीनानाथजी यांचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
दीनानाथजी  [ मनोरंजन  प्रतिनिधी  ]        लता   मंगेशकर   यांच्या   ९०   व्या   वर्षातील   पदार्पणाचे   औचित्य   साधून   मीनाताई   मंगेशकर - खडीकर   लिखित   ' मोठी   तिची   सावली '   पुस्तकाची   घोषणा !   हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर,मीना मंगेशकर-खडीकर, प्रकाशक श्री. आप्पा परचुरे, अविनाश प्रभावळकर (अध्यक्ष-हृदयेश आर्ट्स) यांच्या उपस्थितीत प्रभुकुंज येथे 'हृदयेश आर्ट्स' तर्फे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत लता मंगेशकर  यांच्या ९० व्या वर्षातील पदार्पणा निमित्त त्यांच्या जीवनावर आधारित 'मोठी तिची सावली' या पुस्तकाची घोषणा करण्यात आली. मीना मंगेशकर-खडीकर यांनी ह्या पुस्तकाचे लेखन केलेले असून परचुरे प्रकाशन मंदिरातर्फे हे पुस्तक प्रकाशित करण्यात येणार आहे. करोडो लोकांच्या मनावर आपल्या सुमधूर आवाजाने मोहिनी घालणाऱ्या आणि प्रत्येक भारतीयाचा अभिमान असणार्‍या महान गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची जीवन कथा सांगणारे मीना मंगेशकर-खडीकर लिखित व प्रकाशक श्री. आप्पा परचुरे प्रकाशित 'मोठी तिची सावली' हे पुस्तक लवकरचं आपल्या भेटीस येणार आहे. लता मंगेशकर यांच्य

अर्जुनाच्या रथाचे सारथ्य भगवान क्रुष्णांनी केले त्याच भूमिकेतून आधुनिक चालकांनी वाहन चालवावे-पोलीस उपायुक्त लक्ष्मिकांत पाटील !! महिंद्रा लाँजिस्टिक्सचा स्त्युत्य उपक्रम !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
नासिक::- महिंद्रा लॉजिस्टिक्स लिमिटेड, नाशिक यांच्या वतीने जागतिक चालक दिन (World Drivers Day)  मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.  कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी महाभारताचा दाखला देत अर्जुनाच्या रथाचे सारथ्य भगवान क्रुष्ण यांनी केले त्याचप्रमाणे आजचे चालकही क्रुष्णाच्या भूमिकेतून मी बघतो, मात्र आजचे चालक स्वत:च्या आरोग्याकडे दर्लक्ष करतांना दिसुन येतात, त्यानी वाहन चालविताना स्वत:बरोबरच आपल्या वाहनांतील इतऱ्यांच्याही जीवाचा विचार करावा, आधुनिक क्रुष्णाची भूमिका यशस्वीपणे साकारावी असे मनोगत व्यक्त केले, याप्रसंगी वाहतुक शाखा सहाय्यक पोलिस उपायुक्त डॉ.अजय देवरे आणि पोलिस निरिक्षक श्री.लोहकरे यांनी चालकांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात महिंद्रा  लॉजिस्टिक्सच्या ५०० पेक्षा अधिक चालकांनी  सहभाग घेतला.  कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महिंद्रा लॉजिस्टिक्स चे प्रमुख श्री.निंबा भामरे आणि सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.