पोस्ट्स

अखिल भारतीय छावा संघटना महिला आघाडी आयोजित वीर जवानांचे औक्षण करून रक्षाबंधन सोहळा साजरा ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
अखिल भारतीय छावा संघटना नाशिक आणि सरस्वती विद्यालय भगुर यांच्या तर्फे रक्षाबंधन चे औ चित्य साधून देशाचे संरक्षण करणाऱ्या जवानांचे आकर्षण करून राखी बांधण्यात आली !         नासिक (१३)::-अखिल भारतीय छावा संघटना नाशिक आणि सरस्वती विद्यालय भगुर ह्यांचे संयुक्त विद्यमानाने आज देशाचे संरक्षणासाठी आपल्या परिवारा पासुन दुर राहुन भारतीय नागरिकांच्या रक्षणासाठी लढणाऱ्या तसेच आता झालेल्या कोल्हापूर-सांगली येथील पुर ग्रस्तांना सहकार्य करणाऱ्या विर जवानांना काल (दि.१२) रक्षा बंधना निमित्त देशाचे रक्षण करणाऱ्या  जवानांना अखिल भारतीय छावा संघटना नाशिक आणि सरस्वती विद्यालय भगुर ह्यांचे संयुक्त विद्यमाने छावा महिला पदाधिकारी तसेच सरस्वती विद्यालय मधील विद्यार्थीनी यांच्या हस्ते जवानांना औक्षण करून राखी बांधण्या आली.या वेळी जवानांनी देशाचे व देशातील नागरिकांचे, माता-भगीनींचे सतत रक्षण करु असे सांगितले या कार्यक्रमाचे आयोजन संतोष शिंदे व अखिल भारतीय छावा महिला जिल्हाअध्यक्ष ज्योती झणकर यांनी केले होते, हया वेळी  कार्यक्रमाचे अध्यक्ष अखिल भारतीय छावा संघटनेचे ज़िल्हाध्यक्ष आशिष हिरे, नाशिक शहरअध्यक्ष

छावा क्रांतीवीर सेनेचे ५ वे राष्ट्रिय महाअधिवेशन मोठ्या उत्साहात संपन्न ! ठराव मंजुरीसह राज्यातील उत्कृष्ट मान्यवरांना पुरस्काराने गौरविण्यात आले !! खासदार, आमदार, साधू-महंत, नेत्यांच्या उपस्थितीत यशस्वी अधिवेशन पार पडले !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

इमेज
छावा क्रांतीवीर सेना, महाराष्ट्र.आयोजित ५ वे राष्ट्रिय महाअधिवेशन मोठ्या उत्साहात संपन्न.              शिर्डी::-उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.       छावा क्रांतीवीर सेना. महाराष्ट्र ,५ वे राष्ट्रीय महाअधिवेश ,रविवार दि.११/०८/२०१९ रोजी सिद्धसंकल्प लॉन्स ,शिर्डी,राहता रोड येथे सायं ठीक ०५ वाजता महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध शिवशाहीर सुरेश जाधव यांचा भव्य शाहिरी पोवाड्याचा कार्यकमाने उपस्थितांना मंत्रमुग्ध करत सुरू झाले. यावेळी महाराष्ट्रातील सामाजिक राजकीय शैक्षणिक क्रीडा आदी क्षेत्रातील तसेच महाराष्ट्रातील पूरग्रस्त परिस्थितीमुळे मृत झालेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली., अधिवेशनाचे अध्यक्ष :-आ. विनायक मेटे अध्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मुंबई अधिवेशनाचे उद्घाटक :-  प.पूज्य.राष्ट्रसंत ” भय्यूजी महाराज . “ यांच्या धर्मपत्नी डॉ.आयुषी उदयसिंह देशमुख ,इंदोर व मान्यवरांच्या यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रास्ताविक विश्वनाथ वाघ प्रदेश

पूरग्रस्त भागात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची औषध फवारणी व धूर फवारणी !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

इमेज
पूरग्रस्त भागात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची औषध फवारणी व धूर फवारणी !              नाशिक (दि.१०) –सराफ बाजार, भांडी बाजार, फुल बाजार, तीळभांडेश्वर लेन व दही पूल यासारख्या पूरग्रस्त भागात साचलेला गाळ व कचऱ्यामुळे साथीचे आजार पसरू नये याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पक्षातील कार्यकर्त्यांनी औषध व धूर फवारणी केली. औषध व धूर फवारणीची सुरवात रविवार कारंजा येथील चांदीचा गणपती येथून करण्यात आली. गोदावरी नदीला आलेला आलेला महापुर ओसरल्यानंतर शहरातील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येण्यास सुरवात झाली आहे. परंतु गोदावरी नदीच्या महापुराचे पाणी सराफ बाजार, भांडी बाजार, फुल बाजार, तीळभांडेश्वर लेन व दही पूल परिसरात शिरल्याने संपूर्ण परिसर पुराच्या पाण्यात होते. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर गाळ व कचरा साचल्याने रोगराई होण्याची भीती निर्माण झाली आहे.  पुरातील पाण्यामुळे आलेला गाळ व कचऱ्याच्या साम्राज्यामुळे साथीचे आजार पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये याकरिता राष्ट्रवादी पक्षाकडून औषध, धूर फवारणी करण्यात आली आहे. औषध फवारणी व धूर फवारणी

ब्रेकींग,,. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगलीतील पत्रकार परिषदेतील सविस्तर मुद्दे !! सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगलीतील पत्रपरिषदेतील सविस्तर मुद्दे - यंदाचा पाऊस अतिशय प्रचंड झालेला आहे. सांगलीत २००५ ला पूर आला, तेव्हा ३१ दिवसांत २१७ टक्के पाऊस, २०१९ मध्ये ९ दिवसांत ७५८ टक्के पाऊस. - कोल्हापूरचा पाऊस २००५ मध्ये ३१ दिवसांत १५९ टक्के, तर २०१९ मध्ये ९ दिवसांत ४८० टक्के - कोयनामध्ये १०० टीएमसी पाणी असतं, ९ दिवसांत ५० टीएमसी पाणी भरले गेले आहे. त्यामुळे विसर्ग मोठ्या प्रमाणात झाला. - कृष्णा, पंचगंगा, कोयना अशा एकत्रित विसर्गामुळे ही परिस्थिती - ओरिसा, पंजाब, गुजरात, गोवा अशा अनेक राज्यातून टीम बोलावल्या. आज नौदलाच्या १५ चमू विशाखापट्टणम येथून येत आहेत. - केंद्र सरकारची पूर्ण मदत मिळते आहे. जितक्या टीम मागितल्या जात आहेत, तितक्या टीम्स प्राप्त होत आहेत. - सांगलीत सुमारे ९५ बोटी कार्यरत. - सांगलीत १०१ गावांतील २८५३७ कुटुंब विस्थापित - ३५ हजार जनावरं सुद्धा विविध शिबिरांमध्ये - ब्रम्हनाळच्या घटनेत १२ जणांचा मृत्यू, ८ बेपत्ता, २ जखमी. - याव्यतिरिक्त कुठेही जिवितहानीचे वृत्त नाही. - नजरपाहणीनुसार, २७४६८ हेक्टर जमीन बाधित. पाणी ओसरल्यावर नेमकी माहिती ह

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना १०% आरक्षणांतर्गत आरोग्य सेवक पदाच्या नियुक्तीस मान्यता ! एस. भुवनेश्वरी यांच्या मान्यतेने डॉ.दावल साळवेंमार्फत उपोषणाची सांगता !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
मुख्य कार्यकारी अधिकारी एस. भुवनेश्वरी यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना १०% आरक्षणांतर्गत आरोग्य सेवक पदाच्या नियुक्तीस मान्यता दिली !                   नाशिक::-जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात आरोग्य सेवक पदाच्या सन२००६ते२०१० या कालावधीतील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या १०% आरक्षण अंतर्गत एकूण ८ प्रलंबित आरोग्य सेवक पदी भरावयाच्या आरक्षित पदांच्या नियुक्ती मिळणे करिता वंचित ग्रामपंचायत कर्मचारी अंबादास जेजुरकर व संजय विसपुते यांनी नाशिक जिल्ह्य ग्रामपंचायत कर्मचारी संघ जिल्हाध्यक्ष सखाराम दुर्गुडे व राजू देसले यांचे नेतृत्वाखाली दिनांक ६/८/२०१९ पासून सुरू  केलेले आमरण व साखळी उपोषण जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती एस. भुवनेश्वरी यांनी उपोणार्थीसह इतर वंचित कर्मचार्यांना गेली ५ वर्षां पासून प्रलंबित असलेल्या आरोग्य सेवक  पदाच्या नियुक्ती देण्यास मान्यता दिल्यामुळे सुरु असलेले उपोषण आज दि.९/८/२०१९ रोजी मागे घेण्यात आले. उपोषणाची सांगता करणेसाठी जिल्हा आरोग्य अधिकारी अधिकारी डॉ. साळवे , सहाय्यक प्रशासन अधिकारी जीभाऊ शेवाळे, अनिल गीते व कनिष्ठ प्रशासन अधिकारी सोनवणे उपस्थित

जलप्रलयच ! बाकी काही नाही ! मदत मागायची वेळ येण्याआधीच सामाजिक जाणीवेतून मदत करायला काय हरकत !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
जलप्रलयच !  बाकी काही नाही ! कोल्हापूर::- कोल्हापूर सांगली ला पावसाचा जोरदार तडाखा बसला असून परिस्थिती मानवाच्या हाताबाहेर गेली आहे.  महाजनादेश यात्रा सोडून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, एकनाथ शिंदे सह अनेक राजकीय नेते कोल्हापूर वासियांना धीर देण्यासाठी पोहोचले आहेत, स्वता छत्रपती संभाजी राजे बोटीच्या माध्यमातून पुरात व जलप्रलयात अडकलेल्यांना बाहेर काढीत आहेत, सोशल मिडीयावर तसे व्हिडिओ व्हायरल होत आहेत यावरून परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येईल,          कोल्हापूर शहर १००% या प्रलयाचा सामना करीत आहे, ५०% शहराला हानी पोहोचली असून  गाई-म्हशी, शेळ्या-मेंढ्या वाहून गेलेल्या आहेत, बाजारपेठेतील सर्व मालाचे नुकसान झाले आहे. रोज लागणाऱ्या अन्न धान्य, दूध व जीवनावश्यक वस्तू मिळेनासे झाले आहे, औषधे व वैद्यकीय सेवा ठप्प झाली आहे, या जलप्रलयापासून निर्माण झालेली परिस्थिती मानवाच्या हाताबाहेर गेली आहे. आज कोल्हापूर सांगली वासीयांना सर्व प्रकारच्या मदतीची गरज निर्माण झाली आहे, काही तासांपूर्वी सांगलीत बोट उलटून दहा लोकांना जलसमाधी मिळाली आहे, आपल्याच बांधवांवर असे अस्मानी संकट

लवकरच राज्यातील सर्वच पत्रकारांची नोंदणी होणार, पत्रकार सुरक्षा समितीला उपसंचालक यांचे पत्र ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
लवकरच राज्यातील सर्वच पत्रकारांची नोंदणी होणार, पत्रकार सुरक्षा समितीला उपसंचालक यांचे पत्र !        राज्य सरकार व केंद्र सरकार केवळ अधिस्वीकृती पत्रिका धारक असलेल्या पत्रकारांना अधिकृत पत्रकार समजते व तशी शासन दरबारी नोंदणी केलेली असते अश्या अधिस्वीकृती असलेल्या पत्रकारांना केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या विविध योजनेचा लाभ मिळतो इतर पत्रकारांना लाभ मिळत नाही हे सरकारचे धोरण चुकीचे असून इतर हजारो पत्रकारांवर अन्याय होत असून महाराष्ट्र मध्ये शहरी व ग्रामीण भागातील हजारो पत्रकार जीवावर जीवघेणी जोखीम पत्करून अल्प मानधनावर विविध चॅनल्स ,दैनिके, सप्ताहिके युट्यूब चॅनल वेब पोर्टल, पाक्षिक, मासिके मध्ये काम करत आहेत त्यांना केंद्र सरकार व राज्य सरकार च्या जाचक अटी मुळे अधिस्वीकृती पत्रिका मिळत नसल्याने त्यांना केंद्र सरकार व राज्य सरकार पत्रकार म्हणून मान्यता देत नसल्याने अश्या गरीब वंचित पत्रकारांना केंद्र सरकार व राज्य सरकार च्या विविध प्रकारच्या योजनेचा लाभ मिळत नाही ही बाब लक्षात घेऊन पत्रकार सुरक्षा समितीची राज्यातील सर्वच पत्रकारांची नोंदणी करावी व त्यांना पत्रकारांसाठी असलेली यो