पोस्ट्स

मातंग समाजाच्या उन्नतीसाठी शासन सकारात्मक .ना. डॉ कदम ! अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर "भारतरत्न पुरस्कार” मिळावा यासाठी राज्य शासनाच्या वतीने शिफारस करण्यात येणार ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा !!

इमेज
मातंग समाजाच्या उन्नतीसाठी शासन सकारात्मक .ना. डॉ  कदम ! अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर "भारतरत्न पुरस्कार” मिळावा यासाठी  राज्य शासनाच्या वतीने शिफारस करण्यात येणार.        नाशिक ::-मातंग समाजाच्या उन्नतीसाठी शासन स्तरावरून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. तसेच लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर “भारतरत्न पुरस्कार” मिळावा यासाठी .केंद्र सरकारला राज्य शासनाच्या वतीने शिफारस करण्यात येईल असे मातंग समाजाच्या विविध प्रकारच्या प्रश्नांच्या बाबत शासन   सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील दालनात पार पडलेल्या बैठकीत बोलतांना डॉ. कदम यांनी स्पष्ट केले.      राज्यातील हा समाज आर्थिक ,सामजिक दृष्टीने मागासलेला असून तो  गावखेड्यात राहतो.  त्यांच्या विविध प्रकारच्या मागण्या लक्षात घेऊन शासन स्तरावरुन सकारात्मक दृष्टिकोनातून मार्ग काढण्यात येईल असेही यावेळी डॉ. कदम म्हणाले. तसेच  क्रांतीवीर लहुजी साळवे स्मारकासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ अंतर्गत थेट कर्ज योजना तसेच कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान सबलीकरण योज

रस्ता उखडून फेकल्याने संपर्कच तुटल्यामुळे फणसपाडा ग्रामस्थ संतप्त ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा !!

इमेज
रस्ता उखडून फेकल्याने संपर्कच तुटल्यामुळे फणसपाडा ग्रामस्थ संतप्त ! सुरेश भोर यांजकडून, न्यूज मसाला सर्विसेस,    नाशिक::-तालुक्यातील गंगाम्हाळुगी ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या फणसपाडा गावास  १००वर्षापुर्वीपासून दळणवळणाच्या दुष्टीने जोडणारा मुख्य व महत्त्वाचा रस्ता येथील काही नागरिकांनी उखडून फेकल्यानेआता संपर्कच तुटल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहे.       याबाबत ची माहिती अशी की तालुकच्या पश्चिम पट्टयातील आदिवासी व दुर्गम भागातील फणसपाडा ग्रामस्थ गेल्या वर्षभरापासून तालुका प्रशासनाकडे मजबूत व हक्काच्या रस्त्यासाठी मागणी करून पाठपुरावा करत आहेत.व याबाबत तहसिलदार अनिल दौंडे यांनी कार्यवाही ही सुरू केली आहे. मात्र आता यंत्रणा ग्रामपंचायत निवडणूकीत व्यस्त असल्याचा फायदा घेऊन काही मोजक्याच नागरिकांनी रस्ता उखडून फेकून पुर्ण गावास वेठीस धरले आहे. अशी तक्रार येथील ग्रामस्थांनी केली आहे. व तीव्र संताप व्यक्त केला आहे. तसेच गावात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पण निर्माण होण्याची शक्यता असून प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे .अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व व्यक्त केली आहे.

Today's NEWS MASALA ISSUE,. संपादकीय. कोरोनाने काय दिले ? यापेक्षा जगाने आता काही किमान समान कार्यक्रमावर एकत्र येणे आवश्यक आहे ! इतर बातम्यांसह सविस्तर वाचा,. विशेष-मोफत जाहिरात, मोफत जाहिरात ! जाणण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा !

इमेज
संपादकीय कोरोनाने काय दिले ? यापेक्षा जगाने आता काही किमान समान कार्यक्रमावर एकत्र येणे आवश्यक आहे ! नरेंद्र पाटील, संपादक- न्यूज मसाला       जगाने अर्थात मानवजातीने धर्म प्रांत भौगोलिक विविधता या बाबींवर लक्ष केंद्रित न करता काही किमान समान कार्यक्रमावर एकत्र येणे आवश्यक आहे.,,,,,,,,,,,,,,,,,,,          भ्रष्ट, व्यभिचारी यांना त्यांचे पोट भरत नाही तोपर्यंत सर्वसामान्य जनतेने वाट पहाणे धोकादायक आहे, ,,,,,,,,,,,,,,,,,,,,, अतिजल्लोषात आणखी मोठे नुकसान होऊ शकते हे लक्षात ठेवा, ब्रिटनमधून कोरोनाचं नवीन बाळ (ट्रेन) अधिक घातक असल्याचे सांगितले जात आहे !,,,,,,,,,,,,,,,,,,,,       

घुसमट, पोरखेळ लघुपटांचा दिग्दर्शक ! आयुष्याला पोरखेळ न समजता जीवनाची घुसमट होऊ न देता, जिद्दीने उभा राहीलेला दिग्दर्शक ! सध्याचा नासिककर विजय जाधव ! सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
घुसमट, पोरखेळ लघुपटांचा दिग्दर्शक ! आयुष्याला पोरखेळ न समजता जीवनाची घुसमट होऊ न देता, जिद्दीने उभा राहीलेला दिग्दर्शक ! सध्याचा नासिककर विजय जाधव ! न्यूज मसाला सर्विसेस, नासिक असं म्हणतात की मुलांचे पाय पाळण्यात दिसतात या उक्तीप्रमाणे अगदी बालपणापासून लेखन दिग्दर्शन अभिनयाची आवड असलेल्या विजय जाधव यांनी स्वतः ला सिध्द करण्यासाठी जिद्द आणि चिकाटीने अनेक लघुपटांची निर्मिती केली आहे. त्यांनी अनेक प्रसंगाला सामोरे जात आत्मविश्वासाने दर्जेदार लघुपटाची निर्मिती केली आहे. त्यांच्या या कार्याची लघुपट चित्रपट महोत्सवामध्ये दखल घेण्यात आली असून प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विजय रामप्रसाद जाधव हे मूळचे हिंगोली जिल्हातील काळकोंडी येथील असून सध्या नाशिक मध्ये स्थायिक आहेत. त्याच्या कुटुंबातील आर्थिक परिस्थिती तशी बेताची आहे. पण मनात प्रबळ इच्छाशक्ती असेल तर अशक्य गोष्टी शक्य होतात. ११९१ मध्ये जाधव यांचे वडील गवंडी कामानिमित्त कुटुंबासह नाशिकमध्ये आले. मुलांच्या शिक्षणाची  जबाबदारी आल्याने जाधव यांचे वडील परत गावाकडे आलेत. जाधव यांचे पहिली ते सातवी पर्यंत शिक्षण गावी झाले. आठ

माडसांगवीच्या सूनबाई प्रजासत्ताक दिनी दिल्ली येथे होणाऱ्या पथसंचलाचे नेतृत्व करणार ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा !!

इमेज
अरूण बिडवे यांजकडून, न्यूज मसाला सर्विसेस,            नासिक (माडसांगवी)::- २६ जानेवारी २०२१ रोजी राजपथ दिल्ली येथे होणाऱ्या पथसंचलनासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या भारतीय संघात महाराष्ट्र व गोवा राज्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी नाशिक येथील नवजीवन विधी महाविद्यालय कार्यक्रम अधिकारी सौ.शालिनी मनोज पेखळे - घुमरे यांची निवड करण्यात आली आहे.   २० नोव्हेंबर ते २९ नोव्हेंबर २०२० या कालावधीत पश्चिम क्षेत्र राष्ट्रीय सेवा योजना पूर्व प्रजासत्ताक पथसंचलन शिबिर हैदराबाद येथे संपन्न झाले यामध्ये महाराष्ट्रातून २८ मुले आणि २८ मुली अशी एकूण ५६ स्वयंसेवकांची व २ कार्यक्रम अधिकारी यांची निवड करण्यात आली होती. हैदराबाद येथे महाराष्ट्र, गोवा, गुजरात, आंध्रप्रदेश, तेलंगणा, दादर हवेली, या सहा राज्यातील दोनशे निवडक विद्यार्थी व ११ कार्यक्रम अधिकारी शिबिरात सहभागी झाले होते. उत्कृष्ट लिडरशिप करून सहभागी विद्यार्थ्यांना प्रेरणा देऊन उत्कृष्ट संचलन आणि सांस्कृतिक कार्यक्रम  यांचे उत्तम सादरीकरण करून घेत महाराष्ट्रातील १४ विद्यार्थ्यांची गोवा येथील २ व १ कार्यक्रम अधिकारी यांची दिल्ली येथे पथसंचालना कारीता नि

सांभळ, तूरथाळी वाद्यांच्या गजरात विकास कामांचा भूमीपूजन व लोकार्पण सोहळा ! आमदार नितीन पवार यांच्या हस्ते संपन्न !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
ग्रामपंचायत मांधा येथे आमदार नितीन पवार यांच्या हस्ते विविध कामांचे भूमिपूजन संपन्न भागवत गायकवाड यांजकडून, न्यूज मसाला सर्विसेस     नासिक(२७)::-आज सुरगाणा तालुक्यातील गृप ग्रामपंचायत मांधा व नाईकपाडा गावातील विविध कामांचा रू १ कोटी रकमेचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा नुकताच कळवण सुरगाणा मतदारसंघाचे आमदार नितीन पवार यांच्या हस्ते आदिवासी परंपरेनुसार सांभळ, तूर थाळी अशा वाद्यांच्या स्वरूपात मोठ्या आनंदाने हा भूमिपूजन सोहळा पार पडला, मांधा गावातील परिस्थिती लक्षात घेऊन आमदार नितीन पवार यांनी तेथील जनतेच्या समस्या दूर व्हाव्यात, ही गोष्ट लक्षात घेऊन आमदार नितीन पवार यांच्या प्रयत्नातून मांधा व नाईकपाडा येथे विविध विकास कामे व्हावे म्हणून आज हा भूमिपूजन सोहळा पार पडला. त्यांनतर  माकपमध्ये कार्यरत असलेल्या जाणू पांडुरंग ठाकरे, अशोक थोरात, सुकर मळू गावित, , आदी कार्यकर्त्यांनी माकपाला सोड चिठ्ठी देत आमदार नितीन पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला, यावेळी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक तालुका अध्यक्ष राजेंद्र पवार, चिंतामन गावित, वसंत झिरवाळ, नवसु गायकवाड, भास

ब्रह्माकुमारी संस्थेत ख्रिसमस सण उत्साहात साजरा ! ख्रिसमस हा सण आनंद, स्नेह व नवीनतेचा दिवस- ब्रह्माकुमारी शक्ती दीदी,. सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा !!

इमेज
ब्रह्माकुमारी संस्थेत ख्रिसमस सण उत्साहात साजरा ख्रिसमस हा सण आनंद, स्नेह व नवीनतेचा दिवस- ब्रह्माकुमारी शक्ती दीदी नाशिकरोड - (दि. 25 डिसेंबर) ख्रिसमस हा सण आनंद, स्नेह व नवीनतेचा दिवस आहे. आपल्या जीवनात नेहमी नवीन चांगल्या व सकारात्मक गोष्टी घडाव्यात, सांताक्लॉज घेऊन ज्याप्रमाणे सर्वांना गोड पदार्थ वाटतात त्याप्रमाणे आपल्या जीवनातही गोडवा राहावा अशा  शुभेच्छा नाशिकरोड येथील  ब्रह्माकुमारी सेवा केंद्र संचालिका ब्रह्माकुमारी शक्ती दीदी यांनी उपस्थितांना दिला.        सेंट फिलोमिना स्कूल समोरील सागर हेरिटेज इमारतीतील ब्रह्माकुमारी सेवा केंद्रातील सभागृहात ख्रिसमस हा सण मोठ्या हर्षल उल्हासाने साजरी करण्यात आला.  याप्रसंगी ब्रह्मकुमार दिलीप यांनी ख्रिसमस सणाची माहिती संताक्लौज रूप परिधान करून सांगितले तर  ब्रह्माकुमार मोहन भाई यांनी ख्रिस्तमस चे गीत गायले. ब्रह्माकुमारी गोदावरी दीदी यांनी सर्व उपस्थितांना भेटवस्तू व प्रसादाचे वाटप केले.  भारतीय संस्कृतीत प्रत्येक सण आपल्याला एकात्मतेचा संदेश देतो व आनंदी राहण्याचा व नवीन काही शिकण्यासाठी प्रेरित करतो असेही शक्ती दीदी यांनी याप्रसं

जल है तो कल है ! डोल्हारे येथे श्रमदानातून दोन वनराई बंधारे निर्मिती !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
डोल्हारे येथे श्रमदानातून  वनराई बंधारे निर्मिती भागवत गायकवाड यांजकडून न्यूज मसाला सर्विसेस सुरगाणा ता:२६::- तालुक्यातील आदिवासी भागातील निसर्गाचं वरदान लाभलेल्या डोल्हारे ता.सुरगाणा येथे गावातील जेष्ठ माणसं, जागरूक युवावर्ग, महिला भगिनी, कृषी विभाग, ग्रामपंचायत कर्मचारी व शाळा कर्मचारी यांच्या श्रमदानातून "जल है, तो कल है!" या उद्देशाने प्रेरित होऊन गावात लोक सहभागाने श्रम दानातून गावातील विहरीजवळ व शिवारात एका ठिकाणी असे दोन वनराई बंधारे बांधण्यात आले. सदर बंधाऱ्यांमुळे गाव पाणवठ्याच्या विहीरीची पाणी पातळी वाढेल. गुरांसाठी पिण्याचे पाणी राहील. कपडे धुणे व घर कामासाठी पाणी टिकून राहणार आहे. यावेळी गावाच्या हिताच्या कार्यात कृषी सहायक हरिभाऊ गावित, ग्रामसेवक प्रविण भोये ग्रामसेवक, राजु पाडवी, वसंत पाडवी, बाळू पाडवी, लक्ष्मण वळवी, हेमंत पाडवी नारायण पाडवी, रामदास पवार, मनु पाडवी यांनी प्रत्यक्ष श्रमदानाने परिपूर्ण नियोजन करत सहभाग घेतला. नियोजना साठी कृषीपर्यवेक्षक एम.वाय. चव्हाण, सुरगाणा मंडळ कृषी अधिकारी जे.एच.आढळ, तालुका कृषी अधिकारी प्रशांत रहाणे, परशराम पाडवी सर 

न्यूज मसाला अंक २४ डिसेंबर २०२०,. संपादकीय-- बाळासाहेबांची घरवापसी ! निवड, संधी आणि बदल या तिन्ही पण महत्वाच्या गोष्टी आहेत. "संधी" दिसता "निवड" करता आली तर "बदल" आपोआप होतो.  "संधी" समोर दिसूनही ज्याला "निवड" करता येत नाही त्याच्यात कधीच "बदल" घडत नाही....        भाजपात घरवापसी झालेले नासिक चे माजी आमदार "कार्यसम्राट"  बाळासाहेब सानप ! कधीकाळी ग्रामीण भागातून नासिक शहरात आले आणि नशीब आजमावून पहात असताना त्यांनी जी "निवड" केली तिचं "संधीत" रुपांतर करुन जो "बदल" घडवून आणला,,,,,,,,,,,. सविस्तर बातम्यांसाठी खालील लिंक वर क्लिक करा !!!

इमेज
बाळासाहेबांची घरवापसी ! निवड, संधी आणि बदल या तिन्ही पण महत्वाच्या गोष्टी आहेत. "संधी" दिसता "निवड" करता आली तर "बदल" आपोआप होतो.  "संधी" समोर दिसूनही ज्याला "निवड" करता येत नाही त्याच्यात कधीच "बदल" घडत नाही....        भाजपात घरवापसी झालेले नासिक चे माजी आमदार "कार्यसम्राट"  बाळासाहेब सानप ! कधीकाळी ग्रामीण भागातून नासिक शहरात आले आणि नशीब आजमावून पहात असताना त्यांनी जी "निवड" केली तिचं "संधीत" रुपांतर करुन जो "बदल" घडवून आणला तो डोळे विस्फारणा ठरला होता, संधीच्या शोधातले बाळासाहेब नासिक महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले, त्याक्षणी महापौर पदाची माळ गळ्यात पडते, माळेतील फुलं कोमजण्याआधीच आमदार होतात, भारतीय जनता पार्टी चे शहराध्यक्ष पदही एक व्यक्ती एक पद याला फाटा देत सांभाळतात ! हा बदल त्यांच्या आयुष्यातील मैलाचा दगड ठरला, अती महत्त्वाकांक्षी होण्यास कारणीभूत ठरला, मंत्रीपदाचा मुकुट चढायलाच हवा अशी कार्यकर्त्यांची, नासिककरांची इच्छा होती की नाही याची चाचपणी करण्यात गल्लत झाली,

दिव्यांग साहील चौधरी ला रोशनी इंटरनॅशनल शाॅर्ट फिल्म फेस्टिव्हलमध्ये द्वितीय पुरस्काराने गौरविण्यात आले !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा !!

इमेज
साहिल चौधरी ला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय बालकलाकार द्वितीय  पुरस्कार... भागवत गायकवाड यांजकडून न्यूज मसाला सर्विसेस नासिक (मनखेड): - ता.२२ नुकत्याच झालेल्या रोशनी इंटरनॅशनल शाॅर्ट फिल्म फेस्टीवल औरंगाबाद येथे भारताबरोबर १५ देशातील ६५० हून जास्त चित्रपटांनी सहभाग नोंदविला होता.या सर्व लघूपटातून एका सत्य घटनेवर आधारीत  दिग्दर्शक बलराम माचरेकर निर्मित "पाठलाग स्वप्नांचा" या लघूपटामधील  बाल कलाकार सुरगाणा तालुक्यातील  चिकारपाडा (दे) येथील  साहिल चौधरी ला सर्वोत्कृष्ट बालकलाकार द्वितीय क्रमांकाचे पुरस्कार जाहीर झाले.   या फिल्म फेस्टीवल चे आयोजक तुषार थोरात यांनी साहिल चे विशेष कौतूक केले.   नाशिक जिल्ह्यातील अनेक भागातून साहिल चौधरी वर अभिनंदनचा वर्षाव होतांना दिसत आहे.    साहिल दोन्ही पायांनी दिव्यांग होता परंतु आपल्या अपंगत्वावर जिद्दीने मात करून शिक्षक बलराम माचरेकर यांच्या प्रयत्नातून चालायला लागला, यांचा खुप आनंद पाहावयास मिळत आहे. ---------     साहिल हा दोन्ही पायांनी दिव्यांग असलेला माझा विद्यार्थी. सतत प्रयत्न करून साहिल ला सामाजिक संस्थेच्या मदतीने दोन्ही पाया