कामगार चळवळ एकजूट करण्याचा निर्धार- अमर जित कौर !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!! बातमी मागच्या बातमीसाठी उत्तर महाराष्ट्रातील एकमेव न्यूज पोर्टल- संपादक नरेंद्र पाटील !!!!!
आयटक च्या शताब्दी वर्षात कामगार चळवळ एकजूट करण्याचा निर्धार- अमर जित कौर मुंबई: ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस (AITUC) भारतातील पहिली कामगार संघटना आयटक ची स्थापना मुंबई येथे ३१ ऑक्टोबर १९२० रोजी तत्कालीन न्यू एम्पायर थिएटर व्ही.टी. जवळ झाली. लोकमान्य टिळक हे नियोजित अद्यक्ष होते मात्र ते दिवंगत झाल्या मुळे लाला लजपतराय पहिले अद्यक्ष झाले. त्यांनी पहिल्या स्थापना अधिवेशनात भारताला संपूर्ण स्वातंत्र्या ची मागणी केली. कामगारांनी स्वताच्या विकासासाठी संघटित होण्याचे आवाहन केले. देशभरातील वेगवेगळ्या विचाराचे लोक कामगार एकत्र येत होते. देशातील सार्वजनिक उद्योग उभारण्यासाठी कामगार चळवळीचे योगदान तेव्हापासून आजतागायत आहे. एम्पाइज कॉम्पेजेशन ऍक्ट १९२३ कायदा, ट्रेड युनियन ऍक्ट १९२६, पेमेंट वेजेस ऍक्ट १९३६, इंडट्रीयल डिस्फुट ऍक्ट १९४७, फॅक्टरी ऍक्ट १९४८, पेमेंट बोनस ऍक्ट १९६५, महागाई भत्ता कायदा १९३४, करण्यासाठी आयटक चे योगदान आहे. आज हे कामगार चळवळीने मिळविलेले कायदे मोडून काढले जात आहेत. यामुळे आज पुन्हा कामगार एकजुटीची गरज निर्माण झाली आहे. आयटक च्या शताब्दी वर्षात त्य