पोस्ट्स

मार्च, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

गुढीपाडव्या निमित्त नवीन नाशिक परिसरात नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन ! मतदान, पाणी आणि राष्ट्रीय एकात्मकता याबाबत होणार जनजागृती !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
नवीन नाशिक परिसरात नववर्ष स्वागत यात्रेतून मतदान ,  पाणी आणि राष्ट्रीय एकात्मकता याबाबत होणार जनजागृती   अत्रेयनंदन बहुद्देशीय कला ,  क्रीडा , सांस्कृतिक व सामाजिक संस्थेकडून गुढीपाडव्या निमित्त नवीन नाशिक परिसरात नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन नाशिक , दि.२९ मार्च :- अत्रेयनंदन बहुद्देशीय कला, क्रीडा,सांस्कृतिक व सामाजिक संस्था कामटवाडे व नववर्ष स्वागत यात्रा समिती नवीन नाशिक यांच्यावतीने गुढीपाडव्या निमित्त काढण्यात येणाऱ्या नववर्ष स्वागत यात्रेत विविध सांस्कृतिक कार्यक्रमातून सामाजिक प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून या वर्षी १०० टक्के मतदान, पाणी बचत, एकात्मिकता याबाबत चित्ररथ तयार करून जनजागृतीकरून  नववर्षाचे स्वागत करण्यात येणार असल्याची माहिती नववर्ष स्वागत समितीच्या अध्यक्षा प्रा. वैशाली शिंदे, कार्याध्यक्ष राजेंद्र फड, कोषाध्यक्ष योगेश मांडे,सचिव राजेश मालपुरे यांनी दिली आहे.              नवीन नाशिक परिसरात तीन वर्षापासून गुडीपाडव्या निमित्त सर्व समाजाचे संघटन व समाज प्रबोधन तसेच नवीन नाशिक परिसरात सांस्कृतिक अभिसरण व्हावे

पत्रकार भारस्कर यांचे परिवहन मंत्र्यांना आवाहन, शौचालयांकडून होणारी सक्तीची वसुली बंद करा, सर्वसामान्यांना दिलासा द्या !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
हागणदारीमुक्त भारत करण्यासाठी शौचालयाकडे सरसवणाऱ्याकडून खंडणी वसुली रावते-देओल बंद करा वसुली नाशिक. पंतप्रधान नरेंद्र मोदी हागणदारी मुक्त करण्यासाठी महानायक अभिताभ बच्चन ते बालकलाकारापर्यंत सर्वांचीच मदत घेत आहे. मात्र शौचालयाच्या ठेकेदारापासून मंत्रालयात बसणाऱ्या बाबूपर्यंत सर्वच या प्रयत्नावर पाणी फिरवत असल्याचे दिसून येत आहे. सामाजिक कार्यकर्ते नागरिकांसाठी मोफत असलेल्या शौचालयात होणाऱ्या लुटीसंदर्भात वारंवार तक्रारी करीत असतांना देखील केवळ नरकातील पैशाचा स्वाद गॉड लागू लागल्याने सामान्य प्रवाशांच्या मूलभूत मुद्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत आहे प्राथमिक माहितीवरून वार्षिक कोटी रुपयांपर्यंत असून त्याबाबत तक्रार करणाऱ्या व्यक्तींचा मुडदा पाडण्यापर्यंतच्या धमक्या दिला जात आहे. या प्रकरणी पोलिसांकडून नियम धाब्यावर बसून जनतेच्या मजबुरीचा फायदा घेणाऱ्या शौचालयाचा ठेकेदार, कर्मचारी व त्यांना पाठीशी घालणाऱ्या संबंधिताच्या विरोधात खंडणीची मागणी केली जात आहे. गेल्या तीन वर्षांपासून या लुटीच्या विरोधात आवाज उठविणारे पत्रकार संतोष भारस्कर यांनी सांगितले की शासकीय नियमानुसार पुरुष अथवा म

भारतातील प्रथम आध्यात्मिक चित्रपट ‘गॉड ऑफ गॉडस्’ला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !! अध्यात्मिक गुढ प्रश्र्नांची उत्तरे देणारा चित्रपटाचे प्रेक्षकांनी केले स्वागत !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

इमेज
ब्रह्माकुमारीज् निर्मित भारतातील प्रथम आध्यात्मिक चित्रपट ‘गॉड ऑफ गॉडस्’ला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद नाशिक मधील विविध चित्रपट गृहातून १७६५ पेक्षा अधिक प्रेक्षक एकाच दिवशी या चित्रपटाचा आनंद घेणार नाशिक ::- ब्रह्माकुमारी संस्थेच्या फिल्म डिव्हिजन मार्फत निर्मित  गॉड ऑफ गॉडस् हा चित्रपट भारतात विविध ठिकाणी प्रदर्शीत होत असून आध्यात्मिक गुढ प्रश्नांची उत्तरे देणारा प्रथम आध्यात्मिक चित्रपट ठरला आहे. प्रेक्षकांनी  या चित्रपटाचे उत्स्फूर्त स्वागत केले आहे. नाशिक मधे या चित्रपटला अभूतपूर्व यश लाभले आहे. एकट्या नाशिक मधून ३१ मार्च रोजी शहरातील सिटी सेंटर मॉलमधील सिनेमॅक्स मधील ४ स्क्रीन मधून कॉलेज रोड येथील बिगबाजारच्या दी जॉन च्या २ स्क्रीन मधून तर नाशिक रोड येथील रेजिमेंटल प्लाज़ा मधील सिनेमैक्सच्या १ स्क्रीन ऐसे मिळून ७  स्क्रीन मधून  १७६५ पेक्षा अधिक प्रेक्षक एकाच दिवशी या चित्रपटाचा आनंद घेणार आहेत. प्रेक्षकांच  उत्साह पाहून चित्रपटाचे दिग्दर्शक व्यंकटेश व् प्रसिद्ध संगीतकार लक्ष्मी नारायण या दिवशी लॉन्चिंग कार्यक्रमाला उपस्तित राहण्याची शक्यता आहे. या चित्रपटाचे लॉन्चिंग सिट

असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट्सतर्फे मुंबईत भारतातील पहिला रुग्ण-डॉक्टर जाहीरनामा प्रकाशित ! सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
      असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट्सतर्फे मुंबईत भारतातील पहिला रुग्ण-डॉक्टर जाहीरनामा प्रकाशित            या जाहीनाम्यात रुग्ण व डॉक्टरांचे हक्क अधोरेखित करण्यात आले आहेत. त्यांचे परस्परांशी असलेले नाते आणि १७ विविध पैलूंबाबत दोघांची वर्तणूक कशी असावी याचे निकष निश्चित करण्यास मदत होते. गेल्या काही वर्षात डॉक्टर व रुग्ण यांच्यात निर्माण झालेला अविश्वास आणि कटूता दूर करून डॉक्टर व रुग्णांच्या नात्यात सकारात्मक बदल घडवेल, अशी अपेक्षा आहे.          मुंबई, २८::- डॉ. अपर्णा गोविल भास्कर आणि डॉ. देबराज शोम या मुंबईतील डॉक्टरांनी संयुक्तपणे लिहिलेल्या भारतातील पहिल्यावहिल्या रुग्ण व डॉक्टर हक्क जाहीरनाम्याचे आज प्रकाशन करण्यात आले. भारतातील ११,००० डॉक्टरांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट्स या डॉक्टरांच्या संघटनेचे अध्यक्ष डॉ. विपिन चेकर यांच्या हस्ते या जाहीरनाम्याचे औपचारिक प्रकाशन करण्यात आले. या जाहीरनाम्यासाठी असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट्स (एएमआय) या संस्थेचे संस्थापक डॉ. ललित कपूर यांनी महत्त्वपूर्ण मुद्दे सांगितले. डॉ. भास्कर आणि डॉ. शोमा यांनी संयुक्तपणे

धुळे::- डाँ.भामरेंना स्वीय सहाय्यंकाचा तर कुणाल पाटील यांना पक्षांतर्गत फटका ! व दोघांना अनिल गोटेंचा, तसेच वंचित आघाडीचाही !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
२०१४ निवडणुकीवेळी शिवसेनेतून भाजपेयी झालेले डाँ.सुभाष भामरे धुळे लोकसभा मतदार संघातून विजयी झाले, मोदी लाटेचा संदर्भ आजही तत्कालीन निवडणुकीला जोडला जातो तो खरा की खोटा हे २०१९ निवडणुकीत दिसेल, मात्र पूर्ण विजय हा फक्त मोदी लाटेवर ढकलणे योग्य नाही, डाँ.सुभाष भामरेंचा वाटाही तितकाच मोठा होता, सुशिक्षित, निष्कलंक, अभ्यासू व दमदार कार्यकर्त्यांचे पाठबळ लाभलेले व्यक्तीमत्व हे गुण आपसूक विजयाला कारणीभूत ठरले होते, मात्र गेल्या पाच वर्षात परिस्थितीत जो बदल जाणवतो त्याकडे कानाडोळा करणे महागात पडू शकते, डाँ. भामरेंच्या अवतीभवती जे स्वीय सहाय्यकांनी कोंडाळे केले होते, त्यांच्या वागणुकीत जो अहं. दर्प दिसुन येत होता त्याचा काही अंशी नक्की फरक जाणवल्याशिवाय राहणार नाही, डाँ. भामरेंवरील मोठी जबाबदारी सांभाळतांना कामाची विभागणी करणे क्रमप्राप्त असतांना जो अतिविश्वास स्वीय सहाय्यकांवर दाखविण्याचा प्रकार कदाचित अनावधानाने घडला असेल मात्र त्याचा उपयोग होण्याऐवजी उपभोग घेण्यात वर्ग झाला असेच म्हणावे लागेल, बागलाण पंचायत समितीतील एका बैठकीत स्वत:डाँ.भामरे यांनी जे वाक्य वापरले ते त्यांच्या लेखी "जन

लोकसभा उमेदवारांची खरी परीक्षा सुरू !! गुन्ह्यांची कुंडली प्रकाशित करावी लागेल !! सविस्तर माहितीसाठी खालील ब्लाॅगवर क्लिक करा !!!

इमेज
आता खरी परीक्षा ! लोकसभेच्या निवडणुकीत जे उमेदवार नशीब अजमावणार त्यांना निवडणूक आयोगाच्या नियमांत राहून पुढील वाटचाल करावी लागणार आहे.            जाहीरात देणे बंधनकारक केले आहे म्हणजे सर्वच प्रकारच्या असे नाही तर स्वत:वरील गुन्हे, प्रलंबित गुन्हे याबाबत १२ चा फाँन्ट असलेल्या तीन जाहीराती व त्याही स्थानिक दैनिकांत देणे बंधनकारक केले आहे, याचा फटका प्रस्थापित बाहुबली समजले जाणाऱ्या उमेदवारांनाच जास्त बसण्याची शक्यता आहे, दोन दिवसापासुन सोशियल मिडीया वर एक पोस्ट व्हायरल होत आहे, "मै चौकीदार व मै जमानत पर" , आता अशा पोस्ट जर जाहीरातींच्या आधीच शेअर होत आहेत व स्थानिक दैनिकांत ततीन वेळा ज्या जाहीराता प्रकाशित होतील त्या सर्वसामान्यांच्या हातात "सकाळच्या" पहिल्या चहासोबतच वाचायला मिळणार याचा परिणांम स्पष्ट करण्याची आवश्यकता नाही.         उमेदवार आपली माहीती लपवू शकत नाही, त्याच्यावरील असलेल्या गुन्ह्यांची माहीती तो स्वखर्चाने स्वत:च देणार म्हणजेच यांपुढील होऊ घातलेल्या निवडणुकांसाठी तरी आपले चरीत्र स्वच्छ असावे ही भावना नवतरूणांमध्ये रूजविण्यात निवडणूक आयोग यशस्वी

शिवाजी चुंबळेंची उद्धव ठाकरेंना ग्वाही ! गोडसेंना विजयी करूनच मातोश्रीवर पाय ठेवेन !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
गोडसे यांना विजयी करूनच मातोश्रीवर पाय ठेवेल ! उमेदवारीच्या स्पर्धेतील चुंबळे यांची उद्धव ठाकरे यांना ग्वाही !! नाशिक - लोकसभा निवडणुकीतील शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे आणि उमेदवारीच्या स्पर्धेत असलेले जेष्ठ नगरसेवक शिवाजी चुंबळे यांनी एकत्रितपणे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली.साहेब काळजी करू नका,मला जरी तिकीट नाही मिळाले तरी मी गोडसे यांच्या पाठीशी भक्कम पणे उभा आहे.गोडसे यांना विजयी करूनच पुन्हा मातोश्रीवर पाय ठेवील अशी ग्वाही आज चुंबळे यांनी उद्धव ठाकरे यांना दिली. गोडसे आणि चुंबळे यांनी एकत्रितपणे उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून आला.        आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आपल्यालाच पक्षाने उमेदवारी द्यावी यासाठी विद्यमान खासदार हेमंत गोडसे जिल्हाप्रमुख विजय करंजकर,शिवाजी चुंबळे प्रयत्नशील होते. उमेदवारीसाठी गोडसे,करंजकर आणि चुंबळे यांच्यामध्ये जोरदार स्पर्धा सुरू होती.त्यामुळे शिवसेनेची उमेदवारी नेमकी कुणाला मिळते याकडे अवघ्या जिल्हावासियांचे लक्ष लागले होते.जिल्ह्याच्या विकासासाठी गोडसे यांनी आणलेल्या विविध विकास योजनांचा

भाजपा व शिवसेनेकडून जागांची अदलाबदल करण्याचा विचार होऊ शकतो या कालच्या बातमीवर--------!! सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
माजी आमदार रामदास चारोस्कर शिवसेनेच्या संपर्कात या एका बातमीचा परीणाम नासिक लोकसभा मतदार संघातील उमेदवारीवर होऊ शकतो, दिंडोरीचे खासदार हरीश्चंद्र चव्हाणांचे नांव जाहीर होत नाही व डाँ भारती पवारांची भाजपाशी होत असलेली बोलणी कितपत उमेदवारी मिळविण्यात यश मिळवेल ? शिवसेनेचे धनराज महालेंनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून उमेदवारीही पदरात पाडून घेतल्याने नासिक व दिंडोरीतील सर्वच समीकरणे बदलू लागली आहेत. भाजपा शिवसेनेचे जागावाटप निश्चित झाले मात्र नासिक व दिंडोरीचे उमेदवार जाहीर होत नाहीत. राज्यात काल झालेल्या घडामोडींनुसार भाजपा व शिवसेना काही जागांची अदलाबदल करू शकते या विधानाला पुष्टी दिल्यास, नासिक लोकसभा मतदार संघातून पालकमंत्र्यांच्या व्युहरचनेचा हा भाग समजून माणिक कोकाटे हे उमेदवार ठरण्याची शक्यता आहे, तसे झाले तर दिंडोरीतील हरीश्चंद्र चव्हाणांऐवजी शिवसेनेकडून रामदास चारोस्कर उमेदवारी करतील व डाँ भारती पवार यांचा भाजपा प्रवेश केला काय अन् नाही केला तरी फारसा फरक पडणार नाही असे गणित मांडले जाऊ शकते, मुळात राष्ट्रवादीने त्यांच्यावर अन्याय केला आहे या सुडाच्या भावनेने त्या पक्

देशातील कोणत्याही भागात महीलांना समाजात वावरताना प्रतिष्ठा व सुरक्षितता मिळावी -पोलीस उपायुक्त पोर्णिमा चौगुले ! महिलांना बाई म्हणून नव्हे तर स्वकर्तुत्वावर मान व हक्क मिळाला पाहिजे- शीतल करदेकर !! नॅशनल युनियन आॅफ जर्नेलिस्ट तर्फे कार्यक्षम महीलांचा सत्कार करण्यात आला याबाबत सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट तर्फे समाजातील कार्यक्षम महिलांचा सत्कार नाशिक :स्त्री आणि पुरुष ही समाज रथाची दोन चाकं असून त्यापैकी कोणतेही चाक लहान किंवा मोठे नाही समाजनिर्मितीसाठी हा समाजरथ वेगाने चालला पाहिजे म्हणून निसर्गाने त्या दोन्हीची निर्मिती केली आहे मात्र समाजात स्त्रीला कमी दर्जाचे स्थान दिले तर समाजरथाचा वेग मंदावेल, केवळ जागतिक महिला दिनी आठ मार्चला वर्षाचे ३६५ दिवस समाजात महिलांना प्रतिष्ठा आणि सुरक्षितता मिळाली पाहिजे. देशातील सर्व भागात वर्षभर कोणत्याही वेळी महिला समाजात प्रतिष्ठेने सुरक्षित वावरू शकल्या पाहिजेत तर प्रत्येक दिवस हा महिला दिन असेल ८ मार्च चा वेगळा महिला दिन साजरा करण्याची गरज पडणार नाही असे प्रतिपादन नाशिकच्या पोलिस उपायुक्त पौर्णिमा चौगुले यांनी केले. नाशिक शाखेतर्फे व बेटी फाउंडेशन तर्फे आयोजित समाजातील सक्षम महिलांचा सत्कार श्रीमती चौगुले यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी त्या बोलत होत्या नुकत्याच झालेल्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने हा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता महाराष्ट्र अध्यक्ष श्रीमती वैशाली आहेर दैनिक नवशक्ती वरिष्ठ पत्रकार दी

जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या कडून सर्वोच्च न्यायालय व शासन आदेशाची पायमल्ली होत असल्याचा आरोप ! बोगस डॉक्टर शोध मोहीमेचा होतोय विपर्यास !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
नाशिक-  केंद्रीय आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालया तर्फे इलेक्ट्रोहोमिओपॅथी (बीईएमएस)  चिकीत्सा पद्धतीस मान्यता देण्याची प्रक्रिया सुरु असून, याबाबतचे विधेयक संसदेच्या उंबरठ्यावर असताना  जिल्हा आरोग्य विभागामार्फत बोगस डॉक्टर्स शोध मोहिमेच्या नावाखाली इलेक्ट्रोहोमिओपॅथी डॉक्टर्सना वेठीस धरण्यात येत असून , हा त्यांच्यावर सरळ सरळ अन्याय असल्याचे मेडिकल असोसिएशन ऑफ इलेक्ट्रोहोमिओपॅथी च्या वतीने जिल्हाधिकारी तसेच जिल्हा  आरोग्य अधिकाऱ्यांना दिलेला निवेदनात म्हटले आहे.    नाशिक येथे बोगस डॉक्टर शोध मोहिमे अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या चौकशी व कारवाईबाबत इलेक्ट्रोहोमिओपॅथी  चिकित्सकांच्या बाबतीत चुकीची व विसंगत माहिती प्रशासनाने दिल्यामुळे कारवाईचे  संकेत मिळाल्या नंतर  मेडिकल असोसिएशन ऑफ इलेक्ट्रोहोमिओपॅथी संघटनेचे राज्य अध्यक्ष डॉ सतीश जगदाळे यांच्या उपस्थितीत असोसिएशनची बैठक घेण्यात आली .यावेळी डॉ जगदाळे म्हणाले कि,  उच्च न्यायालय , सर्वोच्च न्यायालय , आरोग्य मंत्रालय आणि महाराष्ट्र शासनाने इलेक्ट्रोहोमिओपॅथी चिकीत्सा पद्धतीमध्ये व्यवसाय करणाऱ्या चिकीत्सकाना मान्यता दिली  असताना  जिल्हा प

वरिष्ठांचे आदेश न पाळणाऱ्या आणखी एका ग्रामसेवकाचे झाले निलंबन ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
    दिंडोरी तालुक्यातील पुन्हा एका ग्रामसेवकाचे निलंबन ! वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करण्यात कसूर का केली जाते? याचे परिक्षण केल्यास फक्त ग्रामसेवक जबाबदार असेल की आणखी कुणी ! दप्तर दिरंगाई वा तपासणीस उपलब्ध न करून देणे यांत भ्रष्टाचाराला वाव असल्याच्या चर्चेने दिंडोरी तालुक्यात बोलले जात असुन ग्रामसेवक हा जबाबदार  प्रशासनाचा प्रतिनीधी असतो म्हणून कारवाई तेथपर्यंत येऊन थांबते मात्र पडद्यामागील अशासकीय सूत्रधारांचे काय असा प्रश्न जनसामान्यांमधून उपस्थित केला जात आहे ! ============================= नाशिक – ग्रामपंचायतीचा प्रशासन प्रमुख म्हणून काम करताना कर्तव्यात कसुन केल्याप्रकरणी दिंडोरी तालुक्यातील राशेगाव येथील ग्रामसेवकाला जिल्हा परिषद सेवेतून निलंबीत करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिलेल्या निर्देशानंतर दिंडोरी पंचायत समितीच्या गटविकास अधिका-यांनी ही कार्यवाही केली. दिंडोरी तालुक्यातील राशेगाव ग्रामपंचायतीत प्रकाश गावित हे ग्रामसेवक म्हणून कार्यरत होते. मात्र प्रशासकीय काम करीत असताना महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या नोंदवहया व

नासिक च्या होतकरू उद्योजकांना बिल्डींग सस्टेनेबल एन्टरप्रायजेस उपक्रमांतर्गत मार्गदर्शनाची संधी ! ६ एप्रिल रोजी , नाशिक आंत्रप्रिनर फोरम चा उपक्रम !! बातमीत खाली दिलेल्या लिंकवर अथवा भ्रमणध्वनी वर नोंदणी करा !!! सविस्तर माहितीसाठी आपण खालील लिंकवर क्लिक करा !!!!

इमेज
नाशिक: नाशिक येथील होतकरु उद्योजकांना यशस्वी उद्योजकांचे मार्गदर्शन मिळून नाशिकमध्ये नाविन्यपूर्ण उद्योग सुरु व्हावेत, तसेच नवीन उद्योजक उदयास यावेत म्हणून गत १० वर्षांपासून नाशिक आंत्रप्रिनर फोरम " बिल्डींग सस्टेनेबल एन्टरप्रायजेस " हा उपक्रम राबवत असून, यावर्षी सुद्धा हा कार्यक्रम दि. ६ एप्रिल रोजी आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती आयोजक संजय लोढा यांनी पत्रकार परिषदेत दिली. सदर वार्षिक संवाद कार्यक्रमाचे आयोजन संस्थापक अध्यक्ष संजय लोढा, हर्षद मेहता आणि अजय बोहोरा यांच्या कडून करण्यात येणार आहे. नाशिक आंत्रप्रिनर फोरमने गेली अनेक वर्षे बिल्डींग सस्टेनेबल एंटरप्राइजेस हा उपक्रम यशस्वीरित्या राबवला असून त्याचा फायदा नाशिक मधील होतकरू तरुण उद्योजक घेत आहेत. या उपक्रमातून प्रेरणा घेत अनेकांनी आपले उद्योग उभे केले असून यशस्वीरीत्या चालवत आहेत. या पुढेही अनेक चांगले उद्योजक निर्माण व्हावेत म्हणून नाशिक आंत्रप्रिनर फोरम प्रयत्नशील असून, त्याचाच एक भाग म्हणून ‘बिल्डींग सस्टेनेबल एंटरप्राइजेस’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमाचे हे सलग १० वे वर्ष आहे

कनिष्ठ व सहायक प्रशासन अधिका-यांना कारणे दाखवा नोटीसा बजावल्या!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा!!!

इमेज
       नाशिक – जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांच्या कार्यालयाकडे येणा-या प्रथम प्राधान्याच्या संदर्भांवर सात दिवसाच्या आत कार्यवाही न करणा-या जिल्हा परिषदेच्या ७ विभागातील कनिष्ठ व सहायक प्रशासन अधिका-यांना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी कारणे दाखवा नोटीसा बजावल्या आहेत.        मुख्य कार्यकारी अधिका-यांकडे तसेच कार्यालयाकडे विविध प्रकारचे अर्ज तसेच तक्रारी प्राप्त होत असतात. यामधील महत्वाच्या विषयांचा जलदगतीने निपटारा व्हावा यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयाकडून सदरचे अर्ज प्रथम प्राधान्य या संदर्भाखाली कार्यवाहीसाठी संबधित विभागाकडे देण्यात येतात. या संदर्भावर संबंधित विभागांनी सात दिवसाच्या आत कार्यवाही करुन त्याचा अहवाल देणे आवश्यक असताना वारंवार पाठपुरावा तसेच लेखी सुचना देवूनही जिल्हा परिषदेच्या सात विभागांनी यासाठी दिरंगाई केली आहे. याची गंभीर दखल घेत डॉ. नरेश गिते यांनी दिरंगाईचा कायदा तसेच महाराष्ट् जिल्हा परिषद जिलहा सेवा (शिस्त व अपिल) नियमाव्दारे शिस्तभंगाची कारवाई का करु नये याबाबत संबधित कर्मचा-यांना नोटीसा बजावण्यात आल्या आह

खाजगी शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांना समुपदेशनाने पदस्थापना देण्यात आली, ग्रामसेवकांना वरिष्ठ वेतनश्रेणी मंजूर करण्यात आली!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा!!!

इमेज
नाशिक – जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत आज खाजगी शाळेतील १९ अतिरिक्त प्राथमिक शिक्षकांना समुपदेशनाने जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पदस्थापना देण्यात आली.       विभागात अतिरिक्त ठरलेल्या खाजगी शाळांमधील १९ शिक्षकांना समुपदेशनाने पदस्थापना देणेबाबत शिक्षण उपसंचालक कार्यालयाने जिल्हा परिषदेला निर्देश दिले होते. त्यानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षण अधिकारी डॉ. वैशाली झनकर, सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी यांनी संबंधित शिक्षकाना समुपदेशनाने पदस्थापना दिली. ८६ ग्रामसेवकांना वरिष्ठ वेतनश्रेणी नाशिक-  जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामसेवक संवर्गातील १२ वर्ष सेवा पूर्ण झालेल्या ८६ ग्रामसेवकांना वरिष्ठ वेतनश्रेणी मंजूर करण्यात आल्याची माहिती जिलहा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिली. शासन निर्णयानुसार १२ वर्ष सेवा पूर्ण झालेल्या ग्रामसेवकांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्यात येतो. यासाठी पदोन्नती समितीसमोर ८६ प्रस्ताव सादर करण्यात आले होते

वरिष्ठ सहाय्यकाना कनिष्ठ प्रशासन अधिकारी पदी पदोन्नती!!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा!!!

इमेज
नाशिक – जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभाग अंतर्गत ११ वरिष्ठ सहाय्यकाना कनिष्ठ प्रशासन अधिकारी म्हणून पदोन्नती देण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी यांनी दिली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्हा परिषदेच्या सर्व विभागातील कर्मचा-यांचे प्रलंबित प्रशन सोडविण्याचा धडाका कायम ठेवत सामान्य प्रशासन विभागांतर्गत सेवाजेष्ठता यादीनुसार पात्र असलेल्या जिल्हयातील ११ वरिष्ठ सहाय्यक (लिपीक) यांना कनिष्ठ प्रशासन अधिकारी म्हणून पदोन्नती दिली आहे. या ११ कर्मचा-यांना जिल्हयातील तसेच मुख्यालयातील रिक्त जागांवर पदोन्नतीने पदस्थापना देण्यात आली आहे. जिल्हा परिषदेची सुत्र घेवून एका वर्षाच्या कालावधीत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.नरेश गिते यांनी प्रशासकीय सुधारणांबरोबरच कर्मचा-यांना विविध प्रकारचे लाभ वेळेत देण्याचे निर्देश देवून याबाबत स्वत: पाठपुरावा केला आहे. आतापर्यत जिल्हा परिषदेच्या विविध संवर्गातील कर्मचा-यांना पदोन्नती, १२ व २४ वर्षाची कालबध्द पदोन्नती, स्थायित्व प्रमाणपत्र अशा विविध प्रकारचे लाभ मंजुर केले

आम्ही भारतीय कुणाच्या वाट्याला जात नाही पण आमच्या वाट्याला कुणी गेलं तर त्याला सोडत नाही- खा.शरद पवार ! शेतकरी विरोधी सरकारला हद्दपार करण्यासाठी भुजबळांच्या पाठीशी उभे रहा असे आवाहन खा.शरद पवार यांनी केले !! देशाच्या सीमेवर सैन्य लढत आहे अन् मोदी राजकारण करीत आहेत-आम. छगन भुजबळ !!! कार्यकर्ता संवाद मेळाव्याची सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

इमेज
शेतकरी विरोधी सरकारला हद्दपार करण्यासाठी भुजबळांच्या पाठीशी  खंबीरपणे उभे रहा - खा.शरदचंद्र पवार नाशिक,दि.४ मार्च:- छगन भुजबळ यांनी नाशिकचा चेहरा मोहरा बदलला आहे. त्यांच्याकडे नाशिकची संपुर्ण जबाबदारी आहे. त्यामुळे या विकास पुरुषाच्या पाठीशी ठामपणे उभे राहून देशातील अर्थव्यवस्था मोडकळीस आणलेल्या शेतकरी विरोधी भाजप सरकारला हद्दपार करा असे आवाहन माजी केंद्रीय कृषिमंत्री खा.शरदचंद्र पवार यांनी केले. चोपडा लॉन्स, गंगापूर रोड, नाशिक येथे नाशिक लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी कार्यकर्ता संवाद मेळावा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, प्रशांत हिरे, समीर भुजबळ, देविदास पिंगळे, आ. हेमंत टकले, पंकज भुजबळ, नरहरी झिरवाळ, जयवंतराव जाधव, डॉ.अपूर्व हिरे, रवींद्र पगार, कोंडाजीमामा आव्हाड, रंजन ठाकरे, श्रीराम शेटे, नानासाहेब महाले, ऍड.संदीप गुळवे, बापू भुजबळ, गजानन शेलार, अमृता पवार, अर्जुन टिळे, निवृत्ती अरिंगळे, हिरामण खोसकर, शिवाजी सहाणे, पुरुषोत्तम कडलग, अंबादास खैरे, बाळासाहेब वाघ, राजाराम धनवटे, बाळासाहेब गाढवे, बहिरू मुळाने, अनि

करन गायकर यांच्या लोकसभा उमेदवारीच्या घोषणेने प्रस्थापितांमध्ये संभ्रमाचे वातावरण ! तरूण, हरहुन्नरी, सामाजिक जाणीवेच्या चेहऱ्याने घेतलेल्या आघाडीचीच चर्चा !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
नाशिक लोकसभा निवडणुकीसाठी करण गायकर यांची उमेदवारी निश्‍चित ! समाजातील सर्व स्तरातून मिळालेल्या पांठिब्यानंतरच उमेदवारीचा निर्णय जाहीर !! ========================== छावा क्रांतीवीर संघटनेच्या माध्यमातून सामाजिक कार्याचा ठसा महाराष्ट्रांत उमटविणारे व त्याचबरोबर मराठा आरक्षण , कोतवाल आंदोलन , केबीसी गुंतवणूकदारांचे प्रश्न , आदीवासी समाजाच्या मागण्यांसाठीचे सक्रीय आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अल्पावधीत लोकप्रिय झालेले संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या लोकसभा उमेदवारीने नासिक मधील राजकीय गणितांची समीकरणे बदलाचे वारे प्रवाही झाले आहे , निवडणुकीची तारीख जवळ येत असतांना प्रस्थापित राजकारण्यांचे ठोकताळ्यांना गायकरांच्या सर्वात प्रथम उमेदवारीच्या  घोषणेने एका नवीन आव्हाणाला सामोरे जावे लागण्याचा मोठा प्रश्न   निर्माण केला आहे अशी चर्चा नासिक लोकसभा मतदार संघात होत आहे. ========================= नाशिक ::-शेती, उद्योग, पर्यटन, शिक्षण अशा सर्वच क्षेत्रात विकासाला प्रचंड वाव असलेला नाशिक जिल्हा केवळ राजकीय अनास्थेपायी देशातील प्रगत शहरांच्

राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या महीला नेत्याविषयी सोशल मिडीयाच्या माध्यमातून बदनामी करणार्यावर पोलीसानी तत्काल कारवाई करावी!! - प्रेरणा बलकवडे. सविस्तर बातमी साठी खालील लिंकवर क्लिक करा!!!

इमेज
नाशिक दि. १ (प्रतिनिधी):  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला नेत्यांविरोधात होणाऱ्या सोशल मिडियावरील   आक्षेपार्ह विधानाबाबत तातडीने नियमानुसार कारवाई करण्यात यावी यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिष्ठमंडळाने भद्रकाली पोलीस ठाणे नाशिक येथे तक्रार दिली. निवेदनात सौ बलकवडे यांनी म्हटले आहे की “राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला नेत्यांवर सोशल मिडियावरून आक्षेपार्ह वक्तव्य करून समाजात त्यांची प्रतिमा मलीन करण्याचे तसेच महिलांना अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन टीका करण्याचे प्रकार सोशल मिडीयावर काही समाज कंटकांकडून जाणीवपूर्वक करण्यात येत आहेत. मी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पदाधिकारी म्हणून कार्यरत असून त्यामुळे आमच्या भावना दुखावल्या आहेत. समाजात शिल्लक राहिलेली महिलांबद्दलची अशी र्निबुद्ध मानसिकता वेळीच कारवाई करून थांबविणे अत्यंत आवश्यक आहे. असाच काही प्रकार जालना जिल्ह्यातील एका  इसमाने पक्षाच्या महिला नेत्यांविरोधी आक्षेपार्ह वक्तव्य करून केलेला आहे.” त्या संदर्भातील पुरावे व सोशल मिडियावरील स्क्रीन शॉट (पुर