पोस्ट्स

आरोग्य अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
              नासिक , दि .२५::- नंदुरबार जिल्हा परिषद, नंदूरबार अंतर्गत तालुका आरोग्य अधिकारी हरीचंद्र टिकाराम कोकणी, बटेसिंग नगर खांडबारा तालुका, नवापूर, जिल्हा नंदूरबार याने  ७५६५०/- रुपयांची लाचेची मागणी करून ५००००/- रुपये लाच स्वीकारली असता लाचलुचपत विभाग नासिक अंतर्गत नंदुरबार युनिट यांनी रंगेहात अटक केली आहे. या बाबत तक्रारदार यांनी तक्रार केली होती. तक्रारदार यांचे कुटूंबाच्या मालकीचे शासकीय मान्यताप्राप्त सोनोग्राफी सेन्टर नवापूर येथे असून त्याची कायदेशीर नोंद झाली आहे.  शासकीय योजनेअंतर्गत गरोदर मातां-पेशंट कडून तपासणी केल्यानंतर मोबदला न घेता  शासकीय दर प्रति पेशंट ४००/- रुपये या मानधनावर तपासणी करण्याचा करार झाला होता. त्याप्रमाणे नमुद कार्यालयाचे  लोकसेवक आरोपी डॉक्टर हरीचंद्र कोकणी यांनी प्रत्येक पेशंट मागे रुपये ५०/- प्रमाणे एकूण ७५६५०/- रुपयांची ची मागणी करून तडजोडी अंती रुपये ५००००/- ची लाच नवापूर येथे पंच व साक्षीदार यांच्या समक्ष मागणी केली  म्हणून गुन्हा नोंद केला आहे. सदरची कारवाई शिरिष जाधव पोलीस उप अधिक्षक, नंदूरबार युनिट, पोलिस निरीक्षक जयपाल अहिररराव, व  सहक

संपादकीय, नासिक ते दिल्ली एक शोकांतिका !! जनतेच्या कररुपाने जमा झालेल्या निधीवर डल्ला मारणारी जमात म्हणजे राजकारणी हा समज रुढ झालेला मानला जात असताना कुठेतरी निद्रीस्त शरमेला जाग येण्याचे दिवस आहेत, जो "विश्वस्त" यात जागा होईल त्याला जनता आजही "नेता", "हिरो" समजेल, वेळ गेलेली नाही, सोडा कुठेतरी "टक्केवारी, कमीशन, भ्रष्टाचार". जनतेच्या उद्रेकाची...............!!! न्यूज मसालाचा अंक व विविध बातम्यांसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

इमेज
संपादकीय नासिक ते दिल्ली एक शोकांतिका ! जागतिक महामारी ने जगात थैमान घातले आहे, लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागतो आहे, अब्जावधी जनतेला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत लग्न, वाढदिवस, अंत्ययात्रा तसेच वरीष्ठ-कनिष्ठ सभागृहांच्या सभा रद्द केल्या जात आहेत, भारताला शेजारी देशांशी लढायची वेळ आली आहे आणि......          नासिक महानगरपालिका, नासिक जिल्हा परिषद आॅनलाईन का होईना सभा घेत आहेत जेव्हा केंद्रीय अधिवेशन स्थगित केले जाते, महाराष्ट्र राज्याचे अधिवेशन फक्त दोन दिवस घेण्याची तयारी सुरू आहे मग स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सभा घेण्याचा अट्टहास का ? विषय कोणताही असो पण जिथे टक्केवारी बाबत तोंड उघडले जाते याचा जर सर्वसामान्य जनतेने जाब विचारला तर राज्यकर्ते वा विरोधक किती तोंड लपवत फिरतील याची जाणीव नसावी यासारखे सुदैव की दुर्देव हे नियंत्यालाच माहीत. निवडून आलेल्या सदस्यांना "विश्वस्त" म्हणतात याचाही विसर पडतो काय ? जनतेला मुर्दाड समजण्याची चूक करणाऱ्यांबाबत जनतेनेच सुधारणा केली तर चित्र खूप वेगळं असेल ! जनतेच्या कररुपाने जमा झालेल्या निधीवर डल्ला मारणार

कौतुकास्पद !! शेतकरी पुत्र प्रमोद सावंत यांनी नायब तहसीलदार पदाला घातली गवसणी ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
संतोष गिरी निफाड यांजकडून न्यूज मसाला सर्विसेस           नासिक, निफाड::- नुकताच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचा निकाल जाहीर झाला. त्यात निफाड तालुक्यातील चांदोरी येथील प्रमोद सावंत याने नायब तहसीलदार पदाला गवसणी घातली आहे. चांदोरी गांवचे नाव रोशन  केल्याने चांदोरी गावासह जिल्हाभरातून अभिनंदन होत आहे. प्रमोद ने  आपले प्राथमिक शिक्षण चांदोरी रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल मध्ये पूर्ण केले, त्यानंतर पदवी साठी त्यानी अभियांत्रिकी विभागात मुंबई येथे पदवी व पदव्युत्तर चे शिक्षण पूर्ण केले. महाविद्यालयाच्या अभ्यासा सोबत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचा अभ्यास सुरु केला त्यात सलग चार वर्ष त्यांनी पूर्व परीक्षा पार करत मुख्य परीक्षेस पात्र झाले, त्या नंतर त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांच्या अभ्यास सुरु केला, पहिल्याच प्रयत्नात २०१९ मध्ये दिलेल्या परीक्षेत नायब तहसीलदार पदाला पात्र ठरला  आहे. त्यांनी नाशिक व दिल्ली येथे वाचनालयात जाऊन अभ्यास केला आहे. प्रमोद चे वडील निवृत्ती सावंत हे  शेतकरी व आई मंगल गृहिणी आहे. त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल चांदोरी ग्राम

ग्रामपंचायतींशी आॅनलाईन पद्धतीने संवाद साधणे सुरू ! राज्यातील पहीलाच उपक्रम कुठे अंमलात आणला गेला !! जाणून घ्या सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
                नाशिक- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा, तालुका तसेच ग्रामपंचायत स्तरावरील पदाधिकारी व अधिकारी कर्मचारी यांची बैठक घेणे शक्य नसल्याने जिल्हा परिषदेने ऑनलाईन पद्धतीने ग्रामपंचायतींशी संवाद साधणे सुरू केले आहे. जिल्हा परिषद मुख्यालयातुन सरपंच,उप सरपंच पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्य, ग्रामसेवक, तालुकास्तरीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधला जात असून कोरोनाबाबत तसेच विविध विकासकामांबाबत आढावा घेण्यात येत आहे. अशाप्रकारे थेट ग्रामसेवक व सरपंच यांच्याशी ऑनलाईनद्वारे संवाद साधण्याचा राज्यातील हा पहिलाच उपक्रम असून याद्वारे कोरोनाबाबत उपाययोजना तसेच लॉकडाउनमुळे रखडलेली विविध विकासकामे पूर्ण करण्याचा जिल्हा परिषदेचा प्रयत्न आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमतीलीना बनसोड यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारपासून हा उपक्रम सुरू झाला आहे. दररोज दोन किंवा तीन तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींशी  विडिओ कॉन्फरन्सद्वारे ऑनलाईन संपर्क करण्यात येत असून यामध्ये विविध विषयांचा आढावा तसेच मार्गदर्शन करण्यात येत आहे. यामध्ये ग्रामपंचायत विभाग

टोकाचा निर्णय घेण्याआधी दहा वेळा विचार करा !! निसर्ग सुद्धा कोरोना च्या निमित्ताने हेच तर सांगत नसावा ना ! एन.के.मोरे , राजाजी सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
एन. के. मोरे, राजाजी आत्महत्या करण्यापूर्वी दहा वेळा विचार करा,,,,,,                    कोरोना च्या महामारीत सर्व जगावर संकट आले आहे,,आपल्याच भारत देशात नव्हे तर चीन सारख्या देशात भूकबळी ने लोक मरतात आहे,,आत्महत्या करण्यापूर्वी एक वेळ  आपल्या पेक्षा ज्यांची परिस्थिती हलाखीची आहे त्यांच्या कडे बघा,,,आज झोडपट्टीत राहणारे रस्त्याच्या कडेला राहणारे लोकांकडे बघा , त्याना चिंता नाही का उद्याची,,,,रोजंदारीवर जाणारे, हॉटेल मध्ये काम करणारे, धुनी भांडी करणारे, ही माणसे नाही का? त्यांना पण भविष्याची चिंता नसेल का, त्यांना कोरोनाची भीती वाटत नसेल का, पण तरीही बघा त्यांच्या कडे किती आनंदात जे काही रोज मिळते त्या वर गुजराण करीत आहेत,,, पण ते विचार नाही करत आत्महत्या करण्याचे, या फोटो मध्ये जे दोघे जण दिसतात, ते गिरणारे जवळील धोंडे गावातील आहेत हिरामण खाडे व त्याचा मेव्हणा आज सकाळी ५ वाजता घर सोडून कामासाठी नाशिक ला आले, माझ्या बंगल्यातील नारळाच्या झाडावरील नारळ उतरवून दिले त्यात दोन तीन तास त्यांचे गेले, मजुरी ६०० रु., मिळाली शेजारील पाटील काकू व डॉ शिवदे यांच्या कडील नारळ काढून दिले दोन्ही म

राजीव खंडेलवाल लिखीत ! ‘‘जांबाज शहीदों को देश का सलाम‘‘ अधिक जानकारी के लिये नीचे दी गयी लिंक को क्लिक करें !!!

इमेज
‘‘जांबाज शहीदों को देश का सलाम‘‘ राजीव खंडेलवाल                                                                                         (लेखक वरिष्ठ कर सलाहकार )                                                                                                                                                                                                                                          प्रधानमंत्री नरेंद्र मोदी द्वारा राजनीतिक पार्टियों की सर्वदलीय बुलाई गई बैठक में गलवान घाटी में शहीद हुये 20 जाबाजों की घटना के बाबत आवश्यक जानकारी दी गई। प्रधानमंत्री ने स्पष्ट शब्दों में यह कहा कि गलवान घाटी में हमारी सीमा में न तो कोई घुसा है और न ही घुसा हुआ है और न ही हमारी कोई ‘‘पोस्ट’’ किसी दूसरे के कब्जे में है। प्रधानमंत्री के उक्त कथन का राष्ट्रीय हित में न केवल स्वागत किया जाना चाहिए, बल्कि उस पर कोई शक की गुंजाइश किये बिना, उन्हें इस बात के लिये बधाई भी दी जानी चाहिए कि उन्होंने अपने उस कथन को सही सिद्ध कर दिखाया कि भारत की एक इंच भूमि पर भी किसी शत्रु देश का कब्जा नह

महात्मा ज्योतीबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या आधार प्रमाणिकरणास सुरुवात... शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरणपत्रकाचे केले वाटप !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
संतोष गिरी, निफाड, यांजकडून निफाड तालुक्यात महात्मा ज्योतीबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या आधार प्रमाणिकरणास सुरुवात... आमदार दिलीपराव बनकर यांच्या हस्ते पात्र शेतकऱ्यांना प्रमाणपत्राचे वाटप.                 नासिक::-महाराष्ट्र राज्य महाविकास आघाडी सरकारच्यावतीने राज्यातील शेतकऱ्यांसाठी महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर करण्यात आलेली आहे. दि.३० सप्टेंबर २०१९  रोजी थकीत असलेल्या व दि.०१ एप्रिल २०१५ ते दि.३१ मार्च २०१९ या कालावधीत राष्ट्रीयकृत, व्यापारी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, ग्रामीण बँका, विविध कार्यकारी सहकारी संस्था यांच्याकडून शेतकऱ्याची  घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्ज व पुनर्गठित पीक कर्ज माफ होणार आहे. या योजनेच्या आधार प्रमाणीकरणास निफाड तालुक्यात सुरुवात झालेली असून त्याचा शुभारंभ निफाडचे आमदार दिलीपराव बनकर यांच्या हस्ते लाभार्थ्यास प्रमाणपत्र देऊन करण्यात आला. यादीनुसार पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यात येत असून प्रमाणपत्र पात्र झालेल्या शेतकरी सभासदांना शासनातर्फे शेतकरी कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे. आधार प्रमाणीकरण करताना सोप्या