पोस्ट्स

मातीचा वसा आणि वारसा जपत महाविद्यालय सुसज्ज झाल्याचा आनंद - मा. विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भास्कर विचारपीठावर माजी पोलीस सहआयुक्त बाबासाहेब बुधवंत

इमेज
👆👆👆👆👆👆👆 मातीचा वसा आणि वारसा जपत महाविद्यालय सुसज्ज झाल्याचा आनंद - मा. विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भास्कर विचारपीठावर माजी पोलीस सहआयुक्त बाबासाहेब बुधवंत शेवगाव – “ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी संस्थेने काळाची पावले ओळखून शेवगाव येथे महाविद्यालयाची उभारणी केली, त्यामुळे तळागाळातील विद्यार्थ्यांना त्याचा उपयोग झाला, त्यांच्या स्वप्नांना बळ आणि ऊर्जा मिळाली, मातीचा वसा आणि वारसा घेऊन सुरु झालेले हे महाविद्यालय आज सुसज्ज झाल्याचे पाहून आनंद वाटला.” असे प्रतिपादन माजी विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर यांनी केले.                            शेवगाव येथील न्यू आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयाच्या वर्धापन दिना निमित्ताने माजी विद्यार्थी मेळाव्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती निर्मला काटे होत्या, विचारपीठावर माजी पोलीस सहाय्यक आयुक्त बाबासाहेब बुधवंत, अप्पर जिल्हाधिकारी गुलाबराव खरात, माजी प्राचार्य खासेराव शितोळे, माजी प्राचार्य शिवाजीराव देवढे, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष संजय फडके, बापूसाहेब भोसले, प

कोरोनापूर्वीच केली होती घोषणा, " एकदा काय झालं ! "

इमेज
‘ एकदा काय झालं' मराठी  चित्रपट येणार ५ ऑगस्टला !     नाशिक ( प्रतिनिधी )::- पुणे टॉकीज प्रा. लि. आणि हेमंत गुजराथी यांची प्रस्तुती असलेला 'एकदा काय झालं' हा मराठी चित्रपट येत्या ५ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काल झालेल्या पत्रकार परिषदेत डॉ. सलील कुलकर्णी व कवी संदीप खरे यांनी सांगितले. यावेळी संदीप यांनी काही कविता सादर केल्या. त्यातून चित्रपटाचे कथानक उलगडले.     ‘एकदा काय झालं ’ हे वाक्य आपल्या सगळ्यांना अगदी लहानपणापासूनच परिचित असतं. या वाक्यापासून सुरूवात होणाऱ्या असंख्य गोष्टी आपण लहानपणापासून नेहमीच ऐकतो, अशाच वेगवेगळ्या भावनिक गोष्टींमधून साकारलेला हा चित्रपट प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार हे नक्की. नात्यांचे बंध, भावनांचे अर्थ, एकमेकांबद्दल वाटणारं प्रेम, जिव्हाळा आणि या सर्वांच्या जोडीला गोष्टी ! या सगळ्या कंगोऱ्यांची सांगड घालत साकार झालेला ‘एकदा काय झालं ’ हा चित्रपट ५ ऑगस्टला प्रदर्शित होत आहे. सोशल मीडियात एक मोशन पोस्टर रिलीज करत या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली.आशयघन कथानक आणि उत्तम कलाकारांची मांदियाळी घेऊन चित्रपट दिग्दर्शित करण

कोरोनापूर्वीच केली होती घोषणा, 'एकदा काय झालं !'

इमेज
‘ एकदा काय झालं' मराठी  चित्रपट येणार ५ ऑगस्टला !     नाशिक ( प्रतिनिधी )::- पुणे टॉकीज प्रा. लि. आणि हेमंत गुजराथी यांची प्रस्तुती असलेला 'एकदा काय झालं' हा मराठी चित्रपट येत्या ५ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काल झालेल्या पत्रकार परिषदेत डॉ. सलील कुलकर्णी व कवी संदीप खरे यांनी सांगितले. यावेळी संदीप यांनी काही कविता सादर केल्या. त्यातून चित्रपटाचे कथानक उलगडले.     ‘एकदा काय झालं ’ हे वाक्य आपल्या सगळ्यांना अगदी लहानपणापासूनच परिचित असतं. या वाक्यापासून सुरूवात होणाऱ्या असंख्य गोष्टी आपण लहानपणापासून नेहमीच ऐकतो, अशाच वेगवेगळ्या भावनिक गोष्टींमधून साकारलेला हा चित्रपट प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार हे नक्की. नात्यांचे बंध, भावनांचे अर्थ, एकमेकांबद्दल वाटणारं प्रेम, जिव्हाळा आणि या सर्वांच्या जोडीला गोष्टी ! या सगळ्या कंगोऱ्यांची सांगड घालत साकार झालेला ‘एकदा काय झालं ’ हा चित्रपट ५ ऑगस्टला प्रदर्शित होत आहे. सोशल मीडियात एक मोशन पोस्टर रिलीज करत या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली.आशयघन कथानक आणि उत्तम कलाकारांची मांदियाळी घेऊन चित्रपट दिग्दर्शित करण

मी अत्रे बोलतोय... सदानंद जोशींच्या जन्मशताब्दीला प्रारंभ !

इमेज
मी अत्रे बोलतोय... सदानंद जोशींच्या जन्मशताब्दीला प्रारंभ !    यश हे अपघाताने किंवा योगायोगाने मिळत नसते. त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते असे सदैव आपल्या सोबतच्या सर्वांना सांगणाऱ्या सदानंद जोशी यांनी पुढील काळात यशाची कमान उभी केली. यशस्वीपणे एकपात्री सादरीकरण करून महाराष्ट्रातच नव्हे तर  भारतात इतिहास घडविला. आचार्य अत्र्यांच्या आवाजात आणि वेशात प्रत्यक्ष अत्र्यांचे  व्यक्तीदर्शन घडवून तीन हजार पेक्षा जास्त कार्यक्रम भारतात आणि अनेक देशांत सादर केले. एक उच्चांक स्थापन केला. अशा सुप्रसिद्ध सदानंद जोशींचा जन्म दि.१६ जुलै १९२२ रोजी नाशिक येथे एका उच्चशिक्षित घरण्यात झाला. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाला आज प्रारंभ होत आहे. त्यानिमित्ताने !   सदानंद जोशी यांचे वडील त्या काळी म्हणजेच शंभर वर्षापूर्वी एम.ए. झालेले होते. आजोबा शिक्षण अधिकारी होते, तर मामा वकिल होते. बालपणापासून उत्तम निरीक्षण करून कोणत्याही व्यक्तीच्या चालण्याबोलण्याची हुबेहूब नक्कल करण्यांत त्यांनी नेहमीच उत्तम यश मिळविले. साने गुरुजींसारख्या कोमल मनाच्या माणसापासून ते हिटलर सारख्या हुकुमशहा पर्यंत विविध लोकांच्या

मी अत्रे बोलतोय... सदानंद जोशींच्या जन्मशताब्दीला प्रारंभ !

इमेज
मी अत्रे बोलतोय... सदानंद जोशींच्या जन्मशताब्दीला प्रारंभ !    यश हे अपघाताने किंवा योगायोगाने मिळत नसते. त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते असे सदैव आपल्या सोबतच्या सर्वांना सांगणाऱ्या सदानंद जोशी यांनी पुढील काळात यशाची कमान उभी केली. यशस्वीपणे एकपात्री सादरीकरण करून महाराष्ट्रातच नव्हे तर  भारतात इतिहास घडविला. आचार्य अत्र्यांच्या आवाजात आणि वेशात प्रत्यक्ष अत्र्यांचे  व्यक्तीदर्शन घडवून तीन हजार पेक्षा जास्त कार्यक्रम भारतात आणि अनेक देशांत सादर केले. एक उच्चांक स्थापन केला. अशा सुप्रसिद्ध सदानंद जोशींचा जन्म दि.१६ जुलै १९२२ रोजी नाशिक येथे एका उच्चशिक्षित घरण्यात झाला. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाला आज प्रारंभ होत आहे. त्यानिमित्ताने !   सदानंद जोशी यांचे वडील त्या काळी म्हणजेच शंभर वर्षापूर्वी एम.ए. झालेले होते. आजोबा शिक्षण अधिकारी होते, तर मामा वकिल होते. बालपणापासून उत्तम निरीक्षण करून कोणत्याही व्यक्तीच्या चालण्याबोलण्याची हुबेहूब नक्कल करण्यांत त्यांनी नेहमीच उत्तम यश मिळविले. साने गुरुजींसारख्या कोमल मनाच्या माणसापासून ते हिटलर सारख्या हुकुमशहा पर्यंत विविध लोकांच्या

नासिकच्या प्रा. सुमती पवार व कोल्हापूर च्या डॉ. राजश्री पाटील यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य अॅकेडमीचे पुरस्कार !

इमेज
नासिकच्या प्रा. सुमती पवार व कोल्हापूर च्या डॉ. राजश्री पाटील यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य अॅकेडमीचे पुरस्कार ! लातूर (प्रतिनिधी)::- डॉ बाबासाहेब आंबेडकर साहित्य अॅकेडमीचे चे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आले असून ३१ जुलै रोजी वितरण करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी प्रसिद्धिपत्रकान्वये कळविले आहे.       कथासंग्रह, कविता, कादंबरी, बालसाहित्य, आत्मचरित्र व आंबेडकरी साहित्य अशा सहा प्रकारातील प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कार देण्यात येणार आहेत.       प्रथम १५००/- द्वितीय १०००/- व तृतीय ७५०/- रुपये, शाल, पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात येणार आहे. एकुण १८ पुरस्कारांमध्ये बालसाहित्य गटांत नासिकच्या प्रा. सौ. सुमती पवार व कविता गटातून कोल्हापूर च्या डॉ. राजश्री पाटील यांना द्वितीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.         लातूर येथील बस स्थानकाशेजारील डॉ. भालचंद्र ब्लड बँक सभागृहात ३१ जुलै रोजी सकाळी ११:३० वा पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार असे प्रसिद्धीपत्रकाद्वारे संस्थेचे अध्यक्ष अॅड. एस. एन. बोडके, कार्याध्यक्ष प्रा. अॅड. श

मराठी पत्रकार परिषदेचे ४३ वे राष्ट्रीय अधिवेशन लोणी काळभोर येथे संपन्न होणार- एस.एम देशमुख

इमेज
२०,२१ ऑगस्ट रोजी मराठी पत्रकार परिषदेचे ४३ वे राष्ट्रीय अधिवेशन लोणी काळभोर येथे संपन्न होणार- एस.एम देशमुख           पुणे दि. ४ जुलै :मराठी पत्रकार परिषदेच्या ४३ व्दैवार्षिक राष्ट्रीय अधिवेशन येत्या २० आणि २१ ऑगस्ट २०२२ रोजी पुण्यानजिक लोणी काळभोर येथील एमआयटीच्या भव्य प्रांगणात होत असल्याची घोषणा परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी आज केली. परिषदेचे हे अधिवेशन कोरोनामुळे यापुर्वी दोन वेळा रद्द करावे लागले होते..          पुणे जिल्हा पत्रकार संघ, महाराष्ट्र सोशल मिडिया परिषद आणि हवेली तालुका पत्रकार संघाची संयुक्त बैठक नुकतीच पुण्यात पार पडली. परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख आणि परिषदेचे नियोजित अध्यक्ष शरद पाबळे, पुणे जिल्हा अध्यक्ष सुनील लोणकर यांनी बैठकीस मार्गदर्शन केले. यावेळी हवेली तालुका पत्रकार संघ, पुणे जिल्हा पत्रकार संघ आणि सोशल मिडिया परिषदेने अधिवेशन घेण्याची तयारी दर्शविली. त्याला मराठी पत्रकार परिषदेने मान्यता दिली आहे. त्यामुळे २० आणि २१ ऑगस्ट रोजी हे अधिवेशन परिषदेच्या परंपरेला साजेशे भव्य दिव्य स्वरूपात साजरे होत आहे. खासदार आणि प्रसिद्ध अभिनेते, अमोल को