कोल्हापूरच्या रोहिणी पराडकरांचा साहित्य क्षेत्रातील अनोखा उपक्रम !!


सौ. रोहिणी अमोल पराडकर
जिल्हा प्रशासक कोल्हापूर यांनी भारतीय साहित्य सांस्कृतिक मंच कोल्हापूर या समूहात एक आगळा-वेगळा उपक्रम घेतला आणि सर्व लेखकांना लिहिण्यास व वाचण्यास उस्फुर्त केले.
साहित्य क्षेत्रातील अनोख्या उपक्रमाचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात आले.
           जास्तीत जास्त साहित्य पाठविणाऱ्यास लेखन सम्राट, लेखन सम्राज्ञी पदवी देऊन म्हणून सन्मानित करण्यात आले. लेखकांनी पाठविलेल्या साहित्य वाचून जास्त अभिप्राय देणाऱ्यांना अभिप्राय सम्राट व सम्राज्ञी ही पदवी देऊन सन्मानित करण्यात आले. या अनोख्या उपक्रमाने समूहात उस्फुर्त, आनंददायी वातावरणात सदर पदवीप्रदान सोहळा संपन्न झाला.
        ८३ लेख पाठविणाऱ्या तृप्ती कळसे लेखणी सम्राज्ञी, ८१ लेख पाठविणाऱ्या जयश्रीताई साहित्य शिरोमणी तर पुरुष गटामध्ये ३६ लेख पाठविणाऱ्या विनायक पाटील लेखणी सम्राट तसेच ९२ अभिप्राय पाठविणाऱ्या मनिषा हिस अभिप्राय सम्राज्ञी म्हणून सन्मानित करण्यात आले.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

निवडणूक लढवायची तर आधी शपथ घ्यावी लागते !

अखंड शारदोत्सवाची गोदातटाला परंपरा ! साहित्य संमेलन की महाविकास आघाडीचा राजकीय मेळावा ? असा प्रश्न साहित्यिक व नागरिकांना पडत आहे. संमेलन आणि वादांची मालिका काही संपत नाही अशाचप्रकारे नवनवे वाद समोर येत आहेत !! चित्रकलेच्या क्षेत्रात महनीय कामगिरी बजावलेले वासुदेवराव कुलकर्णी, शिल्पकलेत आपली नाममुद्रा कोरणारे मदन गर्गे, लोंढे बंधू, तांबट बंधू यांचा पुसटसाही उल्लेख नसल्याबद्दल कलाक्षेत्रात नाराजीचा सूर उमटतो आहे !!! सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!