कोल्हापूरच्या रोहिणी पराडकरांचा साहित्य क्षेत्रातील अनोखा उपक्रम !!


सौ. रोहिणी अमोल पराडकर
जिल्हा प्रशासक कोल्हापूर यांनी भारतीय साहित्य सांस्कृतिक मंच कोल्हापूर या समूहात एक आगळा-वेगळा उपक्रम घेतला आणि सर्व लेखकांना लिहिण्यास व वाचण्यास उस्फुर्त केले.
साहित्य क्षेत्रातील अनोख्या उपक्रमाचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात आले.
           जास्तीत जास्त साहित्य पाठविणाऱ्यास लेखन सम्राट, लेखन सम्राज्ञी पदवी देऊन म्हणून सन्मानित करण्यात आले. लेखकांनी पाठविलेल्या साहित्य वाचून जास्त अभिप्राय देणाऱ्यांना अभिप्राय सम्राट व सम्राज्ञी ही पदवी देऊन सन्मानित करण्यात आले. या अनोख्या उपक्रमाने समूहात उस्फुर्त, आनंददायी वातावरणात सदर पदवीप्रदान सोहळा संपन्न झाला.
        ८३ लेख पाठविणाऱ्या तृप्ती कळसे लेखणी सम्राज्ञी, ८१ लेख पाठविणाऱ्या जयश्रीताई साहित्य शिरोमणी तर पुरुष गटामध्ये ३६ लेख पाठविणाऱ्या विनायक पाटील लेखणी सम्राट तसेच ९२ अभिप्राय पाठविणाऱ्या मनिषा हिस अभिप्राय सम्राज्ञी म्हणून सन्मानित करण्यात आले.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"ध्येयप्राप्ती महत्वाकांक्षा पूर्ण करण्यास मनाची जी अवस्था तुम्हाला प्रेरणा देत असते ती म्हणजे आत्मविश्वास.". निशा डांगे यांनी शब्दबद्ध केलेल्या आत्मविश्वास बाबत सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

बडी मुश्किल से मगर दुनिया मे दोस्त मिलते है !आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय गणिती रामानुजन यांच्या मते मैत्री २२० आणि २८४ प्रमाणे असते ! राॅबीन डनबार यांचे मैत्रीसाठी सांख्यिकीय विश्लेषण !

रक्तातही भ्रष्टाचार? कथित बनावट ब्लड प्लाझ्मा रॅकेट उघडकीस आल्याच्या वृत्ताने संपूर्ण देशातील रक्तदाते, रुग्ण, डॉक्टर आणि समाजमन हादरले !